Festival Posters

ह्या 4 गोष्टी आईच्या गर्भातच ठरतात

Webdunia
तुम्ही अभिमन्यूची कथा तर ऐकलीच असेल की त्याने आईच्या गर्भातच चक्रव्यूहाला कसे तोडायचे हे शिकला होता. या गोष्टीचा प्रमाण आहे की जीवनाचा क्रम आईच्या गर्भातूनच सुरू होऊन जातो. आणि तेथेच बर्‍याच गोष्टी निश्चित होतात. या गोष्टींचे संदर्भज्योतिष, पुराण आणि चाणक्य नीतीत देखील सांगण्यात आले आहे.  
 
चाणक्याने लिहिले आहे की जेव्हा जीवाचा प्रवेश आईच्या गर्भात होतो त्या वेळेस त्याच्या जन्माची वेळ निर्धारित होऊन जाते. अर्थात कोणी हे विचार करते की शुभ मुहूर्त बघून शल्य क्रियेद्वारे बाळाचे जन्म करवायला पाहिजे तर हे देखील त्या बाळाच्या नशिबाचे परिणाम असतात. कारण त्याला या विधीने जन्म घ्यायचे असते. भाग्यात हे नसेल तर शुभ मुहूर्त देखील कोणत्याही कारणाने टळू शकत ज्याचे उदाहरण म्हणजे रामायणातील मेघनादचा जन्म आहे. रावणाने बरेच प्रयत्न केले तरी भाग्याने  मेघनादच्या जन्मपत्रिकेत अकालमृत्युचा योग बनवून दिला. म्हणून भाग्यापुढे कोणाचे काही चालत नाही.  
 
व्यक्तीचे कर्म देखील गर्भातच निश्चित झालेले असतात. अर्थात मोठा होऊन व्यक्ती कुठले काम करेल हे देखील विधिलिखित असत. तेव्हाच मजदूराच्या घरी जन्म घेऊन देखील कोणी अधिकारी आणि शासक बनतो तर एखाद्या शासक, विद्वान आणि अमीर व्यक्तीच्या संतानाला मजदूरी देखील करावी लागते.  
 
कुठला व्यक्ती किती धनवान होईल, त्याच्याजवळ केव्हा किती धन येईल या गोष्टीचे निर्धारण देखील गर्भातच होऊन जात. 
 
प्रकृतीचे शेवटचे सत्य मृत्यू असे मानले गेले आहे. चाणक्य म्हणतात की, व्यक्तीच्या मृत्यूचा वेळ देखील त्याच्या गर्भातच निश्चित होऊन जातो. म्हणून मृत्यूला घेऊन कधीपण भयभीत नाही व्हायला पाहिजे.
सर्व पहा

नवीन

मंगळवारी उपवास करताना टाळाव्यात अशा ५ चुका

Neem Karoli Baba कैंची धाम येथे 'फॅमिली मॅन' अभिनेता मनोज बाजपेयी यांचे आयुष्य बदलले, बाबांच्या चमत्कारांनी थक्क झाले

Ravanakrutam Shivatandava Stotram रावणकृतं शिवताण्डव स्तोत्रम्

आरती सोमवारची

श्री संताजी महाराज जगनाडे जयंती २०२५ : श्री तुकाराम महाराजांनी नियुक्त केलेल्या चौदा झांझ वादकांपैकी एक

सर्व पहा

नक्की वाचा

दत्तात्रेय सिद्ध इंद्रजाल मंत्र: वश मंत्र साधना, मनाची प्रत्येक इच्छा पूर्ण करण्यासाठी मंत्र पाठ करण्याची पद्धत

श्री दत्तात्रेय वज्र कवचम स्तोत्रम् पठण केल्याने सर्व संकट नाहीसे होतात, कष्टांपासून मु्क्ती मिळते

दररोज 1 चमचा मध खाल्ल्याने हे आजार दूर राहतात, हिवाळ्यात मध खाण्याचे फायदे जाणून घ्या

दहावी उत्तीर्ण तरुणांसाठी 25,000हून अधिक एसएससी कॉन्स्टेबल भरती 2025

स्किनकेअर खरेदी करताना, हे आवश्यक घटक नक्की तपासा

पुढील लेख
Show comments