Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

एस्ट्रो, फ्रेंडशिप आणि प्लॅनेट

Webdunia
भारतीला एकही मैत्रिण नाही, त्यामुळे ती दुःखी आहे. तर अंशू मात्र अवतीभोवती असलेल्या मित्रांच्या गर्दीमुळे परेशान आहे. रमेशला वाटते की त्याचे मित्र त्याच्यासाठी फारच लकी आहेत आणि नीरवच्या मते, मित्रांमुळे त्याची कामे होत नाहीत. 'फ्रेंडशिप' ला इतके कंगोरे असतात? 

तुमचे मित्र किती होतील आणि त्यांच्याशी तुमचे किती जमेल हे तर तुमच्या पत्रिकेवर अवलंबून आहे. त्यानुसार तुमचे संबंध कायम राहतात.

* जन्म पत्रिकेत गुरू, बुध आणि चंद्र चांगल्या स्थानी असतील तर तुमच्या जवळपास मित्रांची गर्दी लागेल. असे लोक लवकरच मैत्री करतात.

* जर शुक्र किंवा बुध लग्न ग्रहात असतील तर मित्र लवकर बनतात, पण फार विचार करून मैत्री होते.

* ज्या लोकांच्या पत्रिकेत लग्न ग्रहात गुरू, सूर्य असेल तर त्या लोकांचे मित्र कमी प्रमाणात असतात.

* मंगळ, शनी लग्न ग्रहात असतील प्रत्येक व्यक्तीशी मैत्री होते पण ती नंतर धोकादायक असू शकते.

कालाष्टमी म्हणजे काय? कालभैरव पूजा कशी करावी?

आरती बुधवारची

रांजणगावाचा महागणपती

सुखकर्ता दुखहर्ता – Sukhkarta Dukhharta Aarati

4 मे रोजी Varuthini Ekadashi 2024 व्रत, जाणून घ्या कशी करावी भगवान विष्णूची पूजा

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

पुढील लेख
Show comments