Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

चंद्र ग्रहणाच्या कुंडलीत हे अशुभ संकेत

Webdunia
आषाढ महिन्याच्या पौर्णिमेला ग्रहण जल स्थान नदी, कालवा, विहीर, धरण इतर साठी घातक असतं कारण जोरदार पावसामुळे धोका उद्भवतो. नद्यांमध्ये पूर आल्यास नदी आपलं मार्ग परिवर्तित करते ज्यामुळे जीवनाचे व मालमत्तेचे नुकसान होतं. फळं भाज्यांना नुकसान होतं. काही जागी पिण्याचे पाणी मिळत नाही तर पुरामुळे अनेक इतर समस्याही उद्भवतात.
 
ग्रहण अफगानिस्तान, काश्मीर व चीनसाठी शुभ नाही. ग्रहण पृथ्वी तत्त्वाची रास मकरमध्ये होणार आहे ज्याच्या प्रभाव उत्तर भारत, पाकिस्तान, अफगानिस्तान आणि इराणच्या पूर्वी भागेपर्यंत मानले गेले आहे. या स्थळी 27 जुलै ते 10 ऑगस्टपर्यंत जोरदार भूकंपाची भीती राहील. चंद्र ग्रहण श्रवण नक्षत्रात असल्यामुळे हिमाचल प्रदेश आणि पंजाबमध्ये विशेष रूपाने नैसर्गिक आपत्ती आढळण्याची भीती राहील.
 
ग्रहणावेळी सूर्यात कर्क राशीत पुष्य नक्षत्रात असल्यामुळे पूर्वोत्तर भारतात पूर आणि भूकंपाचा धोका राहील. उत्तर भारताच्या हिमाचल प्रदेश, पंजाब आणि काश्मीर येथे जोरदार पावसाने नुकसान होण्याची शक्यता दिसून येते.

संबंधित माहिती

कालाष्टमी म्हणजे काय? कालभैरव पूजा कशी करावी?

आरती बुधवारची

रांजणगावाचा महागणपती

सुखकर्ता दुखहर्ता – Sukhkarta Dukhharta Aarati

4 मे रोजी Varuthini Ekadashi 2024 व्रत, जाणून घ्या कशी करावी भगवान विष्णूची पूजा

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

पुढील लेख
Show comments