rashifal-2026

या वस्तू उशाखाली ठेवल्याने ग्रह देतील वरदान, मिळतील उत्तम परिणाम

Webdunia
शनिवार, 11 एप्रिल 2020 (14:35 IST)
रवी, चन्द्र, मंगळ, बुध, बृहस्पती, शुक्र, शनी, राहू आणि केतू असे एकूण 9 ग्रह आहे. प्रत्येक ग्रह वेगवेगळे परिणाम देतात. कधी चांगले तर कधी वाईट परिणाम देतात. तंत्र शास्त्रानुसार नवग्रहांच्या स्थिरतेसाठी काही सोपे आणि सुलभ उपाय आहेत. ज्यांना अंगीकृत केल्याने आपणांस हे ग्रह उत्तम फळ देतील आपले काहीच अनिष्ट करणार नाही.
 
1 सूर्य अनिष्ट फळ देत असल्यास तांब्याचा भांड्यात पाणी भरून पलंगाखाली ठेवणे. हे शक्य नसल्यास उशीच्या खालील बाजूस चंदन ठेवावे.
 
2 चंद्र खराब असल्यास चांदीच्या भांड्यात पाणी भरून पलंगाखाली ठेवा. शक्य असल्यास चांदीचे दागिने घाला.
 
3 मंगळ त्रास देत असल्यास काश्याच्या पात्रात पाणी भरून ठेवावे. किंवा उशीच्या खाली सोन्या चांदीचे दागिने ठेवा.
 
4 बुध ग्रहाचे अनिष्ट फळामुळे जीवनात अशांती निर्माण होत असल्यास उशीच्या खाली सोन्याचे दागिने ठेवावे.
 
5 देवगुरु बृहस्पती अनिष्ट फळे देत असल्यास एका पिवळ्या कापड्यामध्ये हळद बांधून उशीखाली ठेवावी.
 
6 शुक्राच्या शुभ फळांच्या प्राप्तीसाठी चांदीची मासोळी बनवून उशाच्या खाली ठेवावी किंवा चांदीच्या भांड्यात पाणी भरून पलंगाच्या खाली ठेवावे.
 
7 शनी संबंधित समस्या असल्यास लोखंडी भांड्यात पाणी भरून पलंगाखाली ठेवावे. किंवा उशाच्या खाली शनिदेवाचे प्रिय रत्न नीलम ठेवावे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नवीन

शुक्रवारी आंबट पदार्थ का खाऊ नयेत? देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळविण्यासाठी या दिवशी उपवास करण्याचे फायदे जाणून घ्या

शुक्रवारची आरती.... जयदेव जयदेव जय विघ्नाधीशा ॥

प्रदोष स्तोत्रम Pradosha Stotram

Mahabharat : द्रौपदीच्या सुंदर शरीराचे रहस्य काय होते?

तारीख का बदलत आहे? लोक आता १४ जानेवारीला नव्हे तर १५ जानेवारीला का साजरी करत आहे मकर संक्रांत?

सर्व पहा

नक्की वाचा

Mahabharat : द्रौपदीच्या सुंदर शरीराचे रहस्य काय होते?

Indian Navy Recruitment 2026: बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी भारतीय नौदलात भरती

या टिप्स फॉलो केल्याने तुमची त्वचा बराच काळ तरुण राहील

हिवाळ्यात हीटर चालवताना कधीही या चुका करू नका

व्यायामानंतरच्या या 3 चुका तुमच्या आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतात; तज्ञांकडून योग्य उपाय जाणून घ्या

पुढील लेख
Show comments