Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

विवाहास आवश्यक असणारे ग्रहांचे बळ

Webdunia
सोमवार, 1 मे 2017 (19:26 IST)
मुलासाठी रविबल, वधुसाठी गुरूबल, व दोघांसाठी चंद्रबल असणे गरजेचे आहे.
 
रविचे बल – जन्मराशी पासून ०, ३, ६, १०, ११ या स्थानी रवि असता रविबल आहे, असे समजावे.
गुरूबल – जन्मराशी पासून २, ५, ७, ११ वा गुरू असल्यास, गुरूबल आहे असे समजावे. १, ३, ६, १० या स्थानी गुरू साधारण असतो. ४, ८, १२ 
 
असल्यास अनिष्ट समजावा. लग्नकार्य करायचे असेल तर गुरूची शांती जप करावा.
 
चंद्रबल – जन्मराशी पासून २, ५, ७, ११ या स्थानी गोचरीचा चंद्र असल्यास शुभ असतो. ४, ८, १२ स्थानी असल्यास अनिष्ट व बाकीचा साधारण.

श्री परशुरामाची आरती Shree Prashuram Aarti

श्री स्वामी समर्थ ध्यान मंत्र

अक्षय्य तृतीयेच्या दिवशी या 3 पैकी कोणत्याही नैवेद्याने भगवान विष्णू प्रसन्न होतील, सोपी पद्धत वाचा

श्री स्वामी कृपा स्तोत्र

अक्षय तृतीया 2024 शुभेच्छा Akshay Tritiya 2024 Wishes in Marathi

हैदराबाद विरुद्ध लखनौ सामना हा आयपीएल प्लेऑफ क्वालिफायरसारखा असेल

धाराशिवमध्ये मतदान केंद्राजवळ चाकूने हल्ला करून एकाची हत्या

रुपाली चाकणकर यांच्या विरोधात पुण्यात गुन्हा दाखल

कोल्हापूर मतदान केंद्रावर वृद्धाचा हृदय विकाराच्या धक्क्याने मृत्यू

भारतीय महिलां आणि पुरुष संघ 4x400 मीटर रिले संघ पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र ठरला

पुढील लेख
Show comments