Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

या दिवशी मुलींना पाठवू नका सासरी, कारण जाणून तुम्ही आश्चर्यचकित व्हाल!

Webdunia
प्रवास सुरू करताना बरेच लोक या गोष्टींकडे लक्ष ठेवतात. यात्रेमध्ये कुठल्याही प्रकारचा त्रास नको म्हणून बरेच उपाय देखील  करतात. बर्‍याच वेळा यात यश येत तर बर्‍याच वेळा प्रवास फारच कष्टकारक ठरतो. अशी मान्यता आहे की बरेच दिवस असे आहे ज्या दिवशी प्रवास करणे टाळावे.  
 
या प्रकारे ज्योतिष्यामध्ये मुलींबद्दल देखील सांगण्यात आले आहे की, खास करून ज्यांच्या लग्नाला जास्त दिवस झालेले नाही आहे. मान्यतेनुसार मुलींनी बुधवारी सासरी जाऊ नये. याचे मुख्य कारण म्हणजे चंद्र प्रवासाचा कारक असतो. त्याशिवाय बुध पैसे आणि व्यापार वाढवण्यात फारच मदतगार ठरतो.  
 
चंद्राला शत्रू मानतो बुध
 
माहितीनुसार, बुध आणि चंद्र एक मेकचे शत्रू मानले जातात. याचे कारण म्हणजे नवीन वधूचे बुधवारी यात्रा करणे अशुभ मानले गेले आहे. याबाबत  असे म्हटले गेले आहे की बुधवारी मुलींना सासरी पाठवणे अशुभ असते.  
 
बुधवारी काही काम असे ही जे करणे फारच शुभ ठरतात. या कार्यांमध्ये खाचे उघडणे, विमा करवणे, पैशांचा आदान-प्रदान करणे, गोदामामध्ये माल भरणे इत्यादी कार्यांना शुभ मानले जातात. यामुळे व्यक्ती अधिक धनवान बनतो. 

कालाष्टमी म्हणजे काय? कालभैरव पूजा कशी करावी?

आरती बुधवारची

रांजणगावाचा महागणपती

सुखकर्ता दुखहर्ता – Sukhkarta Dukhharta Aarati

4 मे रोजी Varuthini Ekadashi 2024 व्रत, जाणून घ्या कशी करावी भगवान विष्णूची पूजा

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

पुढील लेख
Show comments