Marathi Biodata Maker

आकस्मिक संकटापासून वाचवतील हे 6 सोपे उपाय...

Webdunia
जेव्हा मनुष्य अचानक येणार्‍या संकाटाला सामोरा जातो ती वेळ फार कठिन असते. म्हणून हे 6 सोपे उपाय अमलात आणून आपण ही वेळ टाळू शकतो अर्थात हे केल्याने संकट दूर होतील. 

* दररोज हनुमान चालीसाचा पाठ करा.
 
* सकाळ, संध्याकाळ आणि रात्री कापूर जाळा.
 
* वेळोवेळी दारांमध्ये तेल घालतं राहा कारण दार उघडताना येणार्‍या आवाज अत्यंत अशुभ आणि अनिष्टकारी असतो.

* घरातून बाहेर पडताना वाद करणे टाळा.
 
* तोंड गोड करून बाहेर पडा.
 
* संध्याकाळी खेळणे, यात्रा करणे, संभोग करणे, वाद करणे, अपशब्द बोलणे, टीव्ही पाहणे, नकारात्मक विचार करणे टाळावे याने संकट येतं.

संबंधित माहिती

सर्व पहा

नवीन

Holi 2026 होळीवर भद्रा आणि चंद्रग्रहणाचे सावट! जाणून घ्या होलिका दहन आणि धुलिवंदनाचा नेमका मुहूर्त

गैर-हिंदूंना मंदिरात प्रवेश करण्यास मनाई करणे योग्य आहे का?

शंकराचार्य कसे बनतात? नियम काय आणि सध्या किती शंकराचार्य आहेत?

बुधवारी इच्छा पूर्ण करण्यासाठी करा गणपतीची पूजा!

रोहिणी व्रताचे महत्त्व आणि पौराणिक कथा जाणून घ्या

सर्व पहा

नक्की वाचा

साप्ताहिक राशिफल २५ ते ३१ जानेवारी २०२६

गणपतीची आरती सुखकर्ता दुःखहर्ता Sukhkarta Dukhharta

हिवाळ्यात दररोज रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारा हा चहा प्या; लिहून घ्या रेसिपी

हिवाळ्यात पनीर का खावे? आरोग्यासाठी काय फायदे आहे, जाणून घ्या

27 वर्षांनंतर शनीचे नक्षत्र परिवर्तन : 17 मे पर्यंत कोणत्या राशींना होणार मोठे लाभ आणि कोणाला होणार नुकसान?

पुढील लेख