Dharma Sangrah

आकस्मिक संकटापासून वाचवतील हे 6 सोपे उपाय...

Webdunia
जेव्हा मनुष्य अचानक येणार्‍या संकाटाला सामोरा जातो ती वेळ फार कठिन असते. म्हणून हे 6 सोपे उपाय अमलात आणून आपण ही वेळ टाळू शकतो अर्थात हे केल्याने संकट दूर होतील. 

* दररोज हनुमान चालीसाचा पाठ करा.
 
* सकाळ, संध्याकाळ आणि रात्री कापूर जाळा.
 
* वेळोवेळी दारांमध्ये तेल घालतं राहा कारण दार उघडताना येणार्‍या आवाज अत्यंत अशुभ आणि अनिष्टकारी असतो.

* घरातून बाहेर पडताना वाद करणे टाळा.
 
* तोंड गोड करून बाहेर पडा.
 
* संध्याकाळी खेळणे, यात्रा करणे, संभोग करणे, वाद करणे, अपशब्द बोलणे, टीव्ही पाहणे, नकारात्मक विचार करणे टाळावे याने संकट येतं.

संबंधित माहिती

सर्व पहा

नवीन

Dhulandi 2026: धुलेंडीला करा या '५' गोष्टी; उघडतील प्रगतीचे दरवाजे!

Holi 2026 होळी विशेष नैवेद्याच्या ताटात महत्त्वाचे पारंपारिक पदार्थ पाककृती

कर्जमुक्तीसाठी मंगळवारी करा 'ऋणमोचक मंगल स्तोत्राचा' पाठ; जाणून घ्या अचूक विधी आणि महत्त्व

Holi Special Tourism Maharashtra होळी साजरी करण्यासाठी महाराष्ट्रातील उत्तम ठिकाणे

आरती मंगळवारची

सर्व पहा

नक्की वाचा

Shiv Jayanti 2026 Slogan in Marathi छत्रपती शिवाजी महाराज घोषवाक्य मराठी

Royal Baby Names मुलींसाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावरून प्रेरित आधुनिक आणि अर्थपूर्ण नावे

Ramadan 2026 रमजान मध्ये कधीपासून? तारखा, महत्त्व आणि रोजाचे नियम जाणून घ्या

Mangal gochar 2026: कुंभ राशीत मंगळाचा प्रवेश, या राशींचे उजळणार नशीब; तुमच्या राशीवर काय होणार परिणाम?

किडनीच्या रुग्णांनी या भाज्याचे सेवन करू नये, समस्या वाढेल

पुढील लेख