Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

आकस्मिक संकटापासून वाचवतील हे 6 सोपे उपाय...

Webdunia
जेव्हा मनुष्य अचानक येणार्‍या संकाटाला सामोरा जातो ती वेळ फार कठिन असते. म्हणून हे 6 सोपे उपाय अमलात आणून आपण ही वेळ टाळू शकतो अर्थात हे केल्याने संकट दूर होतील. 

* दररोज हनुमान चालीसाचा पाठ करा.
 
* सकाळ, संध्याकाळ आणि रात्री कापूर जाळा.
 
* वेळोवेळी दारांमध्ये तेल घालतं राहा कारण दार उघडताना येणार्‍या आवाज अत्यंत अशुभ आणि अनिष्टकारी असतो.

* घरातून बाहेर पडताना वाद करणे टाळा.
 
* तोंड गोड करून बाहेर पडा.
 
* संध्याकाळी खेळणे, यात्रा करणे, संभोग करणे, वाद करणे, अपशब्द बोलणे, टीव्ही पाहणे, नकारात्मक विचार करणे टाळावे याने संकट येतं.

संबंधित माहिती

कालाष्टमी म्हणजे काय? कालभैरव पूजा कशी करावी?

आरती बुधवारची

रांजणगावाचा महागणपती

सुखकर्ता दुखहर्ता – Sukhkarta Dukhharta Aarati

4 मे रोजी Varuthini Ekadashi 2024 व्रत, जाणून घ्या कशी करावी भगवान विष्णूची पूजा

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

पुढील लेख