Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मोरपंखाचे महत्त्व

Webdunia
ND
घराच्या दक्षिण-पूर्वेकडे मोरपंख लावल्याने बरकत वाढते आणि कष्टांपासून सुटका मिळतो.

कालसर्प दोष दूर करण्याची क्षमता देखील मोरपंखात असते. जे लोक कालसर्प दोषाने पीडित असतील त्यांनी सोमवारी रात्री आपल्या उशीच्या खोळीत 7 मोरपंख ठेवून झोपताना त्याच उशीचा वापर करावा. बेडरूमच्या पश्चिमेकडील भीतींवर 11 मोर पंखांनी तयार केलेला पंखा लावावा त्याने कालसर्प दोष दूर होतो.

शत्रूंपासून सुटका मिळवण्यासाठी मंगळवार किंवा शनिवारी रात्री मोर पंखावर मारुतीच्या कपाळाचे शेंदुराने त्याचे नाव लिहून घरातील देव्हाऱ्यात रात्रभर ठेवावे. सकाळी अंघोळ करण्याअगोदर त्या पंखाला वाहत्या पाण्यात वाहून द्यावे. शत्रू मित्रासारखा व्यवहार करायला लागतो.

कालाष्टमी म्हणजे काय? कालभैरव पूजा कशी करावी?

आरती बुधवारची

रांजणगावाचा महागणपती

सुखकर्ता दुखहर्ता – Sukhkarta Dukhharta Aarati

4 मे रोजी Varuthini Ekadashi 2024 व्रत, जाणून घ्या कशी करावी भगवान विष्णूची पूजा

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

Show comments