rashifal-2026

अधिक वेळा दूध उकळवत असाल तर सावध व्हा

Webdunia
आपण हे ऐकले असेल की दुधाला उकळून प्यायला हवं, ज्याने त्यातील सूक्ष्म जिवाणू नष्ट होऊन जातात. दूध उकळून पिणे योग्य आहे पण दूध वारंवार उकळून पिणे हानिकारक होऊ शकतं.
 
हो हे खरं आहे, दुधाने पोषण प्राप्त करण्यासाठी आपण दूध उकळून पित असला तरी एका शोधात हे स्पष्ट झाले आहे की वारंवार दूध उकळल्याने त्यातील पोषक तत्त्व नष्ट होऊन जातात. असे केल्याने आपल्याला दुधाचे ते पोषक तत्त्व प्राप्त होणे शक्य नाही ज्यासाठी आपण दुधाचे सेवन करता.
 
पोषणच्या या नुकसानापासून वाचण्यासाठी, दूध वारंवार उकळू नये. दूध उकळताना ते 3 मिनिटांपेक्षा अधिक वेळेपर्यंत उकळू नये. आचेवर दूध असताना चमच्याने हालवत राहा.
 
रिसर्चप्रमाणे, 17 टक्के स्त्रियांना हे माहीत नसतं की वारंवार दूध उकळल्याने त्यातील पोषक तत्त्व नष्ट होतात. तसेच 59 टक्के स्त्रियांना वाटतं की दूध उकळल्याने त्यातील पोषक तत्त्वांची वृद्धी होते आणि 24 टक्के स्त्रियांना वाटतं की दूध उकळल्याने काही फरक पडत नसतो.
 
तर आता दूध केवळ एकदा उकळावे आणि आपल्या मुलांना पूर्ण पोषण प्राप्त करू द्यावे. आपलं समजूतदारपणा मुलांच्या जीवनासाठी फायदेशीर सिद्ध होईल आपल्या आरोग्याच्या दृष्टीने याचे चांगले परिणाम प्राप्त होतील.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

साप्ताहिक राशिफल २५ ते ३१ जानेवारी २०२६

गणपतीची आरती सुखकर्ता दुःखहर्ता Sukhkarta Dukhharta

हिवाळ्यात दररोज रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारा हा चहा प्या; लिहून घ्या रेसिपी

हिवाळ्यात पनीर का खावे? आरोग्यासाठी काय फायदे आहे, जाणून घ्या

27 वर्षांनंतर शनीचे नक्षत्र परिवर्तन : 17 मे पर्यंत कोणत्या राशींना होणार मोठे लाभ आणि कोणाला होणार नुकसान?

सर्व पहा

नवीन

Republic Day 2026 Essay in Marathi प्रजासत्ताक दिनावर मराठी निबंध

'Bhanu Saptami' 2026 भानू सप्तमी विशेष सूर्याला प्रसन्न करण्यासाठी सात्विक आणि गोड नैवेद्य पाककृती

नाश्त्यात या ३ गोष्टी खाल्ल्याने तुम्ही दिवसभर ऊर्जावान राहाल आणि अशक्तपणा दूर होईल

बीकॉम प्रोफेशनल अकाउंटिंगमध्ये करिअर बनवा, पात्रता जाणून घ्या

Rath Saptami 2026 रथ सप्तमीच्या दिवशी सूर्याला अर्पण करा हा विशेष नैवेद्य

पुढील लेख
Show comments