Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

In rainy season पावसाळ्यात हे पदार्थ खाणे टाळायला पाहिजे...

Webdunia
पावसाळ्यात आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागते. अनारोग्य निर्माण करणारे, उघड्यावरचे पदार्थ खालल्याने जंतूसंसर्ग, ताप यासारख्या तक्रारी निर्माण होतात. त्यामुळे या दिवसात काही पदार्थ टाळले पाहिजे. 
 
* या दिवसात सॅलेड खाणं टाळावं. 
* पावसाळ्यात वातावरणात ओलावा असल्याने हिरव्या पालेभाज्यांमध्ये बॅक्टेरियांची वाढ होते. त्यामुळे पालेभाज्या टाळल्या पाहिजेत. 
* कापल्यानंतर फळं लगेच खावीत. हवेशी संपर्क झाल्याने फळांमध्ये बॅक्टेरियांची वाढ होते. 
* पावसाळ्यात पचनशक्ती मंदावते. त्यामुळे तेलकट, तळकट पदार्थ खाऊ नयेत. 
* पावसाळ्यात भात खाल्ल्याने अंगावर सूज येण्यासोबतच पोट फुगतं. त्यामुळे भात प्रमाणात खावा. 
* मीठामळे पोट फुगतं आणि भूक जास्त लागते. त्यामुळे या दिवसात मीठही कमीच खावं. 
* पचनास जड असणार्‍या फ्लॉवर, कोबीसारख्या भाज्या खाऊ नयेत. 
* दह्यामुळे कफ होतो. 
* शीतपेयांमध्ये शरीरातल्या खनिजांचं प्रमाण कमी होऊन पचनक्रियेवर परिणाम होतो. 
  

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Ram Navami 2025 Recipe घरीच तयार करा आम्रखंड

प्रभू श्रीराम यांच्या जन्माचे ५ खरे पुरावे

बेडरूममधील या 3 चुकांमळे तुमचे वैवाहिक जीवन बिघडेल

कांदा खाल्ल्यानंतर तोंडाला दुर्गंधी येत असेल तर हे 10 सोपे उपाय करून पहा

बटाटे वाफवतांना कुकर काळे पडते? या सोप्या ट्रिक अवलंबवा

सर्व पहा

नवीन

वजन कमी करण्यापासून ते हृदयाच्या आरोग्यापर्यंत ब्रिस्क वॉकिंग का फायदेशीर आहे जाणून घ्या

जागतिक आरोग्य दिन कधी आणि का साजरा केला जातो, त्याचे महत्त्व आणि फायदे जाणून घ्या

पायांची काळजी घेण्याच्या या टिप्स फॉलो करा

रामनवमी विशेष रेसिपी Apple Coconut Barfi

या ५ लोकांनी चुकूनही टरबूज खाऊ नये, जाणून घ्या त्याचे दुष्परिणाम

पुढील लेख
Show comments