Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

पाणी किती प्यावं ?

Webdunia
ND
ज्याचे शारीरिक श्रम अधिक आहेत अशा माणसाला पाण्याची आवश्यकता अधिक असते. जो बुद्धीजीवी माणूस वातानुकूलित वातावरणात बसून काम करतो त्याला पाण्याची आवश्यकता निश्चितच कमी आहे. थंडीच्या दिवसात दिवसाकाठी अर्धा ते एक लिटर पाणी जास्तच होतं. तेच उन्हाळ्यात हे प्रमाण वाढतं व ते योग्यच असतं.

पाण्याचं प्रमाण ठरवताना पाण्याबरोबरच चहा, कॉफी, थंड पेयं, दूध, ताक या सर्वांचा विचारही आवश्यक आहे. उन्हाळ्यामध्ये शरीराचं तापमान कायम राखण्याकरता शरीराला जादा पाण्याची आवश्यकता असते त्यावेळी थंड पाण्यानं शरीराचं तापमान नियंत्रित राहतं व मनालाही आनंद मिळतो म्हणून माठातलं गार पाणी आरोग्याला हितकर आहे. फ्रीजमधलं गार पाणी हे अर्ध साधं पाणी मिसळून घेतलं तर जास्त श्रेयस्कर. शीतकालात कोमट पाणी प्यायल्यानंतर बरं वाटतं व तहानही शमते. तंबाखूसारखं व्यसन असलेल्या माणसांना जास्त पाणी प्यावंसं वाटतं. ‍तसंच उतारवयापेक्षा लहान वयात अधिक पाणी लागतं.

स्वाती मालीवाल यांच्या वैद्यकीय अहवालात जखमांच्या खुणा आढळल्या

अमरावतीत ऑनलाईन फसवणूक, गुंतवणुकीच्या नावाखाली 31 लाख 35 हजार लुटले

स्वाती मालिवाल यांच्यावर हल्ला केल्याचा आरोपाखाली बिभव कुमारला मुख्यमंत्री निवासस्थानातून अटक

कचऱ्याच्या तुलनेत हिरा काहीच नाही, नितीन गडकरींचा लोकांना कचऱ्याचा व्यवसाय करण्याचा सल्ला

असे काम क्वचितच कोणत्याही पंतप्रधानांनी केले असेल- मल्लिकार्जुन खर्गे

कूलरचे पाणी फक्त 2 दिवसांनी गलिच्छ दिसू लागते, म्हणून या 7 हेक्सचे अनुसरण करा

Beauty Advice : घरीच बनवा केमिकल फ्री ब्लश

उन्हाळ्यामध्ये नेहमी खावे अक्रोड, जाणून घ्या योग्य वेळ आणि योग्य पद्धत

तुम्हालाही सकाळी उठल्यावर मळमळल्या सारखे वाटते का? ही गंभीर कारणे असू शकतात

लिक्विड लिपस्टिक सहज काढत नाही? या हॅकच्या मदतीने हे काम 1 मिनिटात होईल

Show comments