Marathi Biodata Maker

पाणी किती प्यावं ?

Webdunia
ND
ज्याचे शारीरिक श्रम अधिक आहेत अशा माणसाला पाण्याची आवश्यकता अधिक असते. जो बुद्धीजीवी माणूस वातानुकूलित वातावरणात बसून काम करतो त्याला पाण्याची आवश्यकता निश्चितच कमी आहे. थंडीच्या दिवसात दिवसाकाठी अर्धा ते एक लिटर पाणी जास्तच होतं. तेच उन्हाळ्यात हे प्रमाण वाढतं व ते योग्यच असतं.

पाण्याचं प्रमाण ठरवताना पाण्याबरोबरच चहा, कॉफी, थंड पेयं, दूध, ताक या सर्वांचा विचारही आवश्यक आहे. उन्हाळ्यामध्ये शरीराचं तापमान कायम राखण्याकरता शरीराला जादा पाण्याची आवश्यकता असते त्यावेळी थंड पाण्यानं शरीराचं तापमान नियंत्रित राहतं व मनालाही आनंद मिळतो म्हणून माठातलं गार पाणी आरोग्याला हितकर आहे. फ्रीजमधलं गार पाणी हे अर्ध साधं पाणी मिसळून घेतलं तर जास्त श्रेयस्कर. शीतकालात कोमट पाणी प्यायल्यानंतर बरं वाटतं व तहानही शमते. तंबाखूसारखं व्यसन असलेल्या माणसांना जास्त पाणी प्यावंसं वाटतं. ‍तसंच उतारवयापेक्षा लहान वयात अधिक पाणी लागतं.
सर्व पहा

नक्की वाचा

शास्त्रोक्त पद्धत: गणपतीला २१ तर शंकराला ११ पदरी वात का? ३६५ पदरी 'देहवात' आणि 'ब्रम्हांडवाता'चे गूढ काय?

मृत्यूपूर्वी दिसणारे मुख्य ५ संकेत, गरुड पुराणात दडलेले रहस्य जाणून घ्या

अधिक मासात जोडवी घेण्याची परंपरा; काय आहे या मागचं रहस्य?

अधिक मासात चुकूनही करू नका ही ५ कामं

सतत ऑनलाइन राहिल्याने तुमची नाती बिघडत तर नाही आहे ना? खूप उशीर होण्यापूर्वी सांभाळा

सर्व पहा

नवीन

नैसर्गिकरित्या केस मुलायम कसे करावे, हे सोपे घरगुती उपाय करून पहा

त्वचा, हृदय आणि इम्युनिटीसाठी क्रॅनबेरी सुपरफूड; रोज खाण्याचे फायदे जाणून घ्या

पोटाच्या समस्यांवर रामबाण उपाय; पचन सुधारण्यासाठी करा ही योगासने

लघु कथा : गाणाऱ्या गाढवाची गोष्ट

३०शी नंतर महिलांनी या ४ आरोग्य चाचण्या कधीही टाळू नयेत; वेळीच व्हा सावध!

Show comments