Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

भुकेचा अवरोधही कधी करू नये

Webdunia
ND
दोन खाण्यांमध्ये कमीतकमी सहा तासांचं अंतर असावं. परंतु भुकेचा अवरोधही कधी करू नये. कारण त्यामुळंही व्याधींना आमंत्रण मिळतं. घनआहार जठरामधून आतड्यामध्ये जाण्याकरता लागणारा काळ हा तीन ते चार तासांचा आहे. म्हणून काही वेळेला भूक लागली असेल पण त्यावेळी खाण्यासाठी योग्य वेळ नसेल तर द्रवआहार घ्यावा. असा आहार अतिशय कमी वेळात जठरातून आतड्यात जातो. आणि भूक शमते.

महाराष्ट्रात मतदान करण्यापूर्वी शाहरुख खानने लोकांना मतदान करण्याचे आवाहन केले

पुण्यात भरधाव वेगात असलेल्या आलिशान कारने दुचाकीला धडक दिली, दोघांचा मृत्यू

SRH vs PBKS : आजच्या सामन्यात हैदराबादची नजर दुसऱ्या स्थानावर असेल

Lok sabha elections 2024 : भाजपला आता आरएसएसची गरज नाही,उद्या ते आरएसएसला नकली म्हणतील- उद्धव ठाकरे

एअर इंडिया एक्स्प्रेस विमानाने उड्डाण करताच इंजिनला आग, सुदैवाने 179 प्रवाशांचे प्राण वाचले

उष्माघातापासून स्वतःचे रक्षण करण्यासाठी हे उपाय अवलंबवा, असे लक्षण ओळखा

नात्यात तुमचा पार्टनर तुमचा वापर तर करत नाही, असे ओळखा

चटपटीत मसाला मुरमुरे, जाणून घ्या रेसिपी

काकडीच्या सालीने हा हेअर मास्क बनवा, केस मऊ आणि सुंदर होतील

ध्यान करताना तुमचे लक्ष भटकते का? या 9 टिप्सच्या मदतीने लक्ष केंद्रित करा

Show comments