Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

वजन घटवताय?

Webdunia
रविवार, 25 जानेवारी 2015 (00:05 IST)
वजन घटविण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणून फळांच्या रसाला प्राधान्य दिले जाते. कमी अन्न घेऊन फळांच्या रसावर जोर दिला जातो आणि वजन कमी होण्याची वाट पाहिली जाते. मात्र हा अगदी चुकीचा समज आहे. फळांच्या रसाने वजन घटत नाही उलटपक्षी वाढते. फळांच्या रसाच्या सेवनामुळे एका मिनिटात १५0 कॅलरीज वाढतात. 
 
ज्यूस, मध, ऑलिव्ह ऑईल, ब्राऊन ब्रेड, सुकामेवा आदी घटक वजन वाढीस साहाय्यभूत ठरतात. तज्ज्ञांच्या मते, ज्यूसमध्ये फळांमधील फायबर नष्ट होते आणि केवळ शर्करेची मात्रा उरते. अशा ज्यूसमध्ये भरपूर पोषणमूल्ये असतात. त्याचप्रमाणे त्यातून मिळणार्‍या कॅलरीजही जास्त असतात. त्यामुळे याने वजन कमी न होता वाढते. एक चमचा ऑलिव्ह ऑईलमध्ये ५0 कॅलरीज असतात, त्याचप्रमाणे मेमनमो सॅच्युरेटेड फॅट्सची मात्रा भरपूर असते. लो फॅट दही किंवा लो फॅट बिस्किटे पुन्हा पुन्हा खावीशी वाटत असल्यामुळे ओव्हर डाएटचा धोका वाढतो.

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

आर्टरी ब्लॉकेज टाळतात हे 5 सुपरफूड, हृदयविकाराच्या जोखमीपासून तुमचे संरक्षण करेल

स्प्लिट एन्ड्ससाठी हे उपाय अवलंबवा

लाकडी फर्निचरची स्वच्छता घरात असलेल्या या 5 गोष्टींनी करा

लग्नाआधी पार्टनरला विचारून घेतल्या पाहिजे या गोष्टी

झोपण्यापूर्वी खाव्या मनुका, आरोग्याला मिळतील अनेक फायदे

Show comments