Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

काही उपयोगाच्या आरोग्य टिप्स

Webdunia
सोमवार, 15 ऑक्टोबर 2018 (11:08 IST)
आवळा चुर्ण व आवळ्याचे पदार्थ त्वचेतील शुष्कता कमी करतात.
दहा ग्रॅम सुंठ घेऊन कांजीसोबत घेतल्यास गाठी मधील वेदना कमी होतात. 
स्थूलपणा उच्च रक्तदाब, हृदयरोग, मधुमेह, कर्करोगासही कारणीभूत ठरत असतो.
साधारणी महिनाभर सफरचंद खालल्याने स्नायूंना बळकटी येऊन दूर्बलता कमी होते.
धुने, स्वच्छता यासारखे कामे दररोज केल्यास रक्तातील चरबी सहजपणे कमी होते. 
फळे भरपूर खावीत, कारण फळांनी प्रतिकारशक्ती वाढते. भूक भागते व वजनही वाढत नाही. 
आहार हेच औषध आहे, स्वस्थ जेवनानेच आरोग्य ठणठणीत होते, यासाठी पोषक आहार घ्यावा. 
एकाचवेळी खूप जेवनापेक्षा थोडे थोडे जेवावे ते पुर्ण पचते व आरोग्याला फायदेशीर असते. 
पिकलेल्या फळाचे बारीक तुकडे करून शेंदेलोण आणि काळी मिरी लावून खाण्याने अपचन दूर होते. 

संबंधित माहिती

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

आर्टरी ब्लॉकेज टाळतात हे 5 सुपरफूड, हृदयविकाराच्या जोखमीपासून तुमचे संरक्षण करेल

स्प्लिट एन्ड्ससाठी हे उपाय अवलंबवा

लाकडी फर्निचरची स्वच्छता घरात असलेल्या या 5 गोष्टींनी करा

लग्नाआधी पार्टनरला विचारून घेतल्या पाहिजे या गोष्टी

झोपण्यापूर्वी खाव्या मनुका, आरोग्याला मिळतील अनेक फायदे

पुढील लेख
Show comments