Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

पाठ दुखत असेल तर...

Webdunia
गुरूवार, 26 नोव्हेंबर 2020 (11:58 IST)
सतत बसून राहणे, अयोग्य शारीरिक स्थिती, चुकीच्या पद्धतीने झोपणे अशामुळे पाठदुखी उद्‌भवू शकते. चुकीची जीवनशैली, आहाराकडे दुर्लक्ष, पोषक घटकांच्याकमतरतेमुळे पाठदुखी वाढते. पाठदुखीमुळे हालचालींवर मर्यादा येतात. म्हणूनच याची कारणे शोधून या समस्येला आळा घालण गरजेचे आहे. आहारात काही बदल करून ही समस्या दूर करू शकता.
 
कॅल्शियममुळे हाडे बळकट होत असली तरी ते कार्यरत राहण्यासाठी इतर घटकांची गरज असते. डी 3 जीवनसत्त्व. पालेभाज्या, सुकामेवा, दुग्धजन्य पदार्थांमधून कॅल्शियम मिळत असले तरी सूर्यप्रकाश हा डी जीवनसत्त्वाचा प्रमुख स्रोत आहे. या जीवनसत्त्वाची कमतरता भरून काढण्यासाठी पूरक औषधांची गरज लागते.
 
अतिरिक्त आम्लपित्तामुळे हाडे कमकुवत होतात. त्याच्या नियंत्रणासाठी लिंबूपाणी, कच्च्या बटाट्याचा रस, कोकम सरबत यांचे सेवन करायला हवे. हाडांमध्ये कॅल्शियम शोषले जाण्यासाठी के जीवनसत्त्वाची गरज लागते. तर मॅग्रेशियमही महत्त्वाचे आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Gajanan Maharaj Prakatdin 2025 गजानन महाराज यांच्याबद्दल संपूर्ण माहिती

श्री गजानन महाराज बावन्नी

Mandir Vastu : या वस्तू देवघरात ठेवल्याने भांडण होतात

छत्रपती शिवाजी महाराजांनी ८ वेळा लग्न का केले? त्यांच्या पत्नींशी संबंधित या गोष्टी तुम्हाला माहिती आहेत का?

बेरी स्वच्छ करण्यासाठी या सोप्या ट्रिक अवलंबवा

सर्व पहा

नवीन

कॉर्न मेथी मसाला रेसिपी

Chhatrapati Shivaji Maharaj Quotes

फायनान्शिअल मॅनेजमेंट कोर्स मध्ये एमबीए करा

आवळ्याच्या पाण्याची वाफ घ्या, सर्दी घरातील खवखव पासून आराम मिळवा

मासिक पाळी येण्यापूर्वी चेहऱ्याच्या त्वचेत हे बदल दिसून येतात.

पुढील लेख
Show comments