Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

पुणेरी डोके : महाभारत आणि रामायण मध्ये काय फरक ?

Webdunia
कोणीतरी एकदा पुण्यातील एका प्रख्यात वकीलाला प्रश्न विचारले महाभारत आणि रामायण मध्ये काय फरक आहे?
 
वकीलाने एकदम वकिली भाषेतच उत्तर दिले..
महाभारतामध्ये जमिनी बद्दल वाद होता (सिव्हील केस) तर रामायणा मध्ये अपहरणाची केस होती. (क्रिमिनल केस)

हाच प्रश्न जेव्हा पुण्यातील प्रख्यात साहित्यकांना विचारला, तेव्हा त्यांच्याकडे अगदी मार्मिक उत्तर होते..
हरणाचं वस्त्र बनवण्या वरून झाले ते रामायण आणि वस्त्राचं हरण करण्यावरुन झाले ते महाभारत.

संबंधित माहिती

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय स्थळ...

कुणकेश्वरचा इतिहास

सफर निसर्गरम्य बूंदीची

पलरुवी अर्थात दुधाचा धबधबा

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र

रश्मिका मंदानाने केले अटल सेतुचे कौतुक, PM मोदींनी दिल्या या प्रतिक्रिया

गरोदर दीपिका पदुकोणचा सोनोग्राफीचा फोटो व्हायरल

महाराष्ट्र दर्शन : आदिशक्ती एकविरा आई

IRCTC Vaishno Devi Package स्वस्तात वैष्णोदेवी दर्शन ! निवास, भोजन आणि वाहतूक सामील

गॅलक्सी गोळीबार प्रकरण : हाय कोर्टाने आरोपीच्या मृत्यूचा रिपोर्ट मागितला, पोलीस कोठडीमधील आत्महत्या प्रकरण

पुढील लेख
Show comments