Marathi Biodata Maker

महाभारत आणि रामायण मध्ये काय फरक आहे?

Webdunia
बुधवार, 1 जुलै 2020 (15:09 IST)
कोणीतरी एकदा पुण्यातील एका प्रख्यात वकीलाला विचारले महाभारत आणि रामायण मध्ये काय फरक आहे?
वकीलानी एकदम वकिली भाषेत उत्तर दिले..
महाभारत मध्ये जमिनी बद्दल वाद होता ( सिव्हील केस) तर रामायण मध्ये अपहरणची ( क्रिमिनल ) केस होती.
हाच प्रश्न जेव्हा पुण्यातील प्रख्यात साहित्यकांना विचारला,
तेव्हा त्यांचे मार्मिक उत्तर होते..
हरणा चं वस्त्र बनवण्या वरून झाले ते रामायण
आणि
वस्त्रा चं हरण करण्या वरुन झालें ते महाभारत

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

राणी मुखर्जीला ‘एक्सलन्स इन वूमन एम्पावरमेंट थ्रू सिनेमा अवॉर्ड’

नेहा कक्करचे ‘कैंडी शॉप’ ऐकून नेटकऱ्यांनी धरलं डोकं; ढिंचॅक पूजाची आली आठवण, मालिनी अवस्थी संतापल्या

नागा चैतन्यच्या घरी येणार लहान पाहुणा?

2025 सालचे सर्वोत्कृष्ट कलाकार: या कलाकारांनी त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीने नवे मानक प्रस्थापित केले

सितारों के सितारे' या माहितीपटाचा अधिकृत ट्रेलर रिलीज

सर्व पहा

नवीन

आई कुठे काय करते मालिका फेम अभिनेत्रीच्या सुनेला खंडणी मागण्याच्या आरोपाखाली अटक

बॉर्डर 2" चित्रपटातील गाणे संदेसे आते हैं" हे नवीन शीर्षक घेऊन परतणार

सुनिधी चौहानने सान्या मल्होत्रासोबत स्टेजवर डान्स केला, युजर्स म्हणाले - या सगळ्या ड्रामाची काय गरज आहे...

The Italy of India महाराष्ट्रातील या हिल स्टेशनला भारताचे इटली म्हटले जाते

सुनील शेट्टीने 40 कोटी रुपयांची तंबाखूची जाहिरात नाकारली

पुढील लेख
Show comments