न जाणे ते दिवस कुठं हरवले, आजोळी जायला पाय विसरूनच गेले, वाट ती सरळ होती, अवचित नागमोडी झाली, आज आज पर्यंत जे होतं, एक कहाणी झाली, हळूहळू च झालेत सगळे बदल, स्वीकारले, परका झाला आजोळचा गाव,सत्यात उतरले, असोत, पण आठवणी ही तितक्याच रम्य आहे, आजोळच गाव अजूनही तीतकच सुंदर आहे....