Festival Posters

Motivational धीर धरला तर कठीण प्रसंगही सोपा वाटतो

Webdunia
संत सुकरात यांच्या घरी सत्संगासाठी सकाळपासून सायंकाळपर्यंत लोकांची वर्दळ असायची. सुकरात यांची बायको कुरबुरी स्वभावाची होती. तिला असे वाटायचे की फालतू लोक तिच्या घरात विनाकारण फिरत राहतात. ती वेळोवेळी त्यांच्याशी उद्धटपणे वागायची. सुकरात  याचे फार वाईट वाटायचे.
 
एके दिवशी सुकरात लोकांसोबत बसून बोलत असताना त्यांच्या पत्नीने त्यांच्यावर छतावरून घाण पाणी फेकले. एवढेच नाही तर तिने त्यांना शिवीगाळही सुरू केली. सत्संगींना हा आपला मोठा अपमान वाटला.
 
सुकरात यांना देखील या वागण्याचं वाईट वाटलं, पण ते अतिशय धीराने उपस्थित लोकांना म्हणाले, ‘‘जो मेघगर्जना करतो तो पाऊस पडत नाही हे तुम्ही सर्वांनी ऐकलं असेल. पण आज माझ्या बायकोने एकत्र गर्जना करून आणि पाऊस पाडून वरील म्हण खोडून काढली.
 
सुकरात यांचे मजेदार शब्द ऐकून सर्व लोकांचा राग शांत झाला. ते पुन्हा सत्संगात रमले.
 
सुकरात यांचा संयम पाहून त्याची पत्नी थक्क झाली. त्या दिवसापासून तिने तिचा स्वभाव बदलला आणि आलेल्या लोकांचे स्वागत करायला सुरुवात केली.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

शास्त्रोक्त पद्धत: गणपतीला २१ तर शंकराला ११ पदरी वात का? ३६५ पदरी 'देहवात' आणि 'ब्रम्हांडवाता'चे गूढ काय?

मृत्यूपूर्वी दिसणारे मुख्य ५ संकेत, गरुड पुराणात दडलेले रहस्य जाणून घ्या

अधिक मासात जोडवी घेण्याची परंपरा; काय आहे या मागचं रहस्य?

अधिक मासात चुकूनही करू नका ही ५ कामं

सतत ऑनलाइन राहिल्याने तुमची नाती बिघडत तर नाही आहे ना? खूप उशीर होण्यापूर्वी सांभाळा

सर्व पहा

नवीन

ऑफिस आणि घर सांभाळताना होणारी चिडचिड? महिलांनो, ‘या’ ५ सवयींनी मिळवा मानसिक शांतता

अकबर-बिरबलची कहाणी : कापूस चोर

हिल स्टेशन फिरायला जाताय मग प्रवासासाठी लागणाऱ्या या आवश्यक वस्तू तुमच्या बॅगमध्ये असायलाच हव्यात

सँडविचचे हे प्रकार जे अगदी झटपट बनवू शकतात; अगदी सोपी रेसिपी

Goa Rajya Din 2026 Wishes गोवा राज्य दिन शुभेच्छा संदेश Happy Goa Statehood Day

पुढील लेख
Show comments