Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

अकबर-बिरबल कथा : सासरी चाललेली कुठलीही कन्या रडतेच

वेबदुनिया
WD
बादशहा आणि बिरबल एकदा युमनेच्या वाळवंटात फिरायला गेले होते. तेव्हा यमुनेच्या प्रवाहाचा धीरगंभीर आवाज ऐकून बादशहाने बिरबलला विचारले, ''अरे बिरबल, ही यमुना अशी का बरे रडत असेल ? ''

यावर बिरबल म्हणाला, '' महाराज, माहेर सोडून सासरी चाललेली कुठलीही कन्या रडतेच. आपला पती सागर याच्याकडे चाललेली यमुना रडली, तर त्यात कसले नवल? ''

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

आर्टरी ब्लॉकेज टाळतात हे 5 सुपरफूड, हृदयविकाराच्या जोखमीपासून तुमचे संरक्षण करेल

स्प्लिट एन्ड्ससाठी हे उपाय अवलंबवा

लाकडी फर्निचरची स्वच्छता घरात असलेल्या या 5 गोष्टींनी करा

लग्नाआधी पार्टनरला विचारून घेतल्या पाहिजे या गोष्टी

झोपण्यापूर्वी खाव्या मनुका, आरोग्याला मिळतील अनेक फायदे

Show comments