Dharma Sangrah

यामुळे तुटतात नाती, आपण तर करत नाहीये या चुका

Webdunia
नाती अत्यंत नाजुक असतात. नाती सांभाळून ठेवण्याची गरज असते कारण लहान-लहान चुकांमुळे दुरावा निर्माण होतो. नाती मजबूत ठेवण्यासाठी विशेष काळजी घेण्याची गरज भासते. असाच रिलेशनशिपमध्ये दुर्लक्ष करून चालत नाही. आपल्या ही काही चुकांमुळे नाती तुटत असतील तर वेळ आहे आपल्या चुका सुधारण्याची.
 
* आपल्या पार्टनरला नियंत्रित करण्याचा प्रयत्न करू नये. जसे प्रत्येक गोष्टीत त्याला टोचून बोलणे, त्याकडून नेहमी आर्थिक मदत मागणे.
 
* खोटे बोलणे, धोका देणे, ईर्ष्या, आणि अपमान हे सर्व एका अस्वस्थ नातं असल्याचे संकेत आहे. याने साथीदाराला हर्ट करणे किंवा त्यावर आपला वर्चस्व गाजवण्यासारखे आहे.
 
* आपला पार्टनर एखाद्या अनोळखी व्यक्तीसोबत असल्यास त्याला दोषी ठरवण्याआधी त्यामागे आपणच तर कारणीभूत नाही हा विचार करणे देखील गरजेचे आहे.
 
* परवानगी घेतल्याविना आपल्या पार्टनरचा फोन किंवा ई-मेल बघणे वादाचे कारण होऊ शकतं, याने आपलं नातं धोक्यात पडू शकतं कारण लहान-लहान गोष्टी कधीही दुरावा निर्माण करू शकतात.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Christmas 2025 Gift Ideas नाताळनिमित्त मित्रांसाठी काही खास गिफ्ट आयडियाज

शेंगदाणे खाल्ल्याने शरीराला हे 9 फायदे मिळतात

बोर्ड परीक्षेत हस्ताक्षर सुधारण्यासाठी आणि पूर्ण गुण मिळविण्यासाठी 5 सर्वोत्तम टिप्स जाणून घ्या

हिवाळ्यात तुमचा चेहरा काळवंडतोय का ? कारणे आणि उपाय जाणून घ्या

Health Benefits of Roasted Potatoes : भाजलेले बटाटे खाल्ल्याने आरोग्याला हे 6 आरोग्यदायी फायदे मिळतात

सर्व पहा

नवीन

कुटुंबाला खाऊ घाला चविष्ट मेथी पराठा, रेसिपी जाणून घ्या

दृष्टी कमकुवत झाली, या पदार्थांचा आहारात समावेश करा

NCERT Recruitment 2025: 10वी-12वी उत्तीर्ण आणि पदव्युत्तर पदवीधरांसाठी उत्तम भरती; अर्ज करा

त्वचेसाठी सूर्यफूल बियाणे फायदेशीर आहे वापरण्याची पद्धत जाणून घ्या

हिवाळ्यात कोणत्या वेळी वॉक करणे चांगले आहे, सकाळी 5 किंवा संध्याकाळी 7

पुढील लेख
Show comments