Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

प्रेमाची भावना जागृत करा...

Webdunia
तुमच्यात सुरवातीच्या दिवसांत होतं तसं नातं आता राहिलं नाही, अशी तुमची तक्रार आहे का? मग याची कारणं शोधा. मैत्रीचे रूपांतर ‍प्रेयसी आणि प्रियकरात होते, त्यावेळी परस्परांतील आकर्षणाला ओहोटी लागते. बोलणं, भेटणं कशातच त्यांना रस वाटत नाही. म्हणून प्रेमाचं हे नातं टिकवायचं असेल तर खालील बाबींवर लक्ष द्या.

1. दोघांनी मिळून काय काय करता येईल याचा विचार करा आणि भांडण लवकर संपवण्याचा प्रयत्न करा.
2. तुमच्यामध्ये कधीपासून वाद होत गेले व तुम्ही एकमेकांपासून दूर झालेत, याची कारणे शोधा.
3. हे खरं की तुम्ही परस्परांवर प्रेम करता. पण, तुम्ही जोडीदाराला सांगा, की माझ्याही भावनांचा विचार कर.
4. मित्र म्हणून परस्परांशी संवाद साधा. म्हण जे मग भावना दु:खावल्या जाणार नाहीत.

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

आर्टरी ब्लॉकेज टाळतात हे 5 सुपरफूड, हृदयविकाराच्या जोखमीपासून तुमचे संरक्षण करेल

स्प्लिट एन्ड्ससाठी हे उपाय अवलंबवा

लाकडी फर्निचरची स्वच्छता घरात असलेल्या या 5 गोष्टींनी करा

लग्नाआधी पार्टनरला विचारून घेतल्या पाहिजे या गोष्टी

झोपण्यापूर्वी खाव्या मनुका, आरोग्याला मिळतील अनेक फायदे

पुढील लेख
Show comments