suvichar

अवतरले गणराय...

Webdunia
PTI
लोकमान्‍य टिळकांनी १८९३ साली पारंपरिक गणेशोत्सवाचे पुनरुज्जीवन केले आणि हिंदू घराघरांमध्‍ये गणेशोत्सव हा महत्‍वाचा उत्सव बनला. सुमारे शतकभरापेक्षा मोठी परंपरा असलेल्‍या या उत्सवाची नाळ महाराष्‍ट्राच्‍या मातीशी घट्ट जोडली गेली आहे. अशीच एक नाळ वारकरी संप्रदायाचीही. म्हणूनच की काय गणेश भक्त आणि वारक-यांचं नातंही तसंच सनातनी आहे. या दोन परंपराचा मनोहारी संगम असलेल्‍या सावळ्या विठुराया रूपी गणेशाचे मुंबईतील एका सार्वजनिक उत्सव मंडळात आगमन झाले. वारक-यांना कदाचित या गणरायात त्यांच्‍या विठ्ठलाचे दर्शन घडले असावे म्हणूनच त्‍यांची पावलेही अशी थिरकली.
सर्व पहा

नक्की वाचा

अधिक मासात मुलीने आईची ओटी का भरावी? जाणून घ्या धार्मिक कारण

Adhik Maas 2026 Upay अधिक मासात ३३ दिवे लावण्यामागील रहस्य: ३३ कोटी देवतांचा आशीर्वाद प्राप्त करा

तणाव व्यवस्थापन करण्यासाठी जीवनशैलीत हे बदल करा

इयत्ता ११वीत विज्ञान, वाणिज्य की कला तुमच्यासाठी कोणती शाखा सर्वोत्तम आहे जाणून घ्या

रेशमी साडी खरेदी करताना फसवणुकीला बळी पडू नका, अशी तपासा

सर्व पहा

नवीन

LIVE: पुणे शहरात मंगळवार, २६ मे, २०२६ पासून पुढील १४ दिवसांसाठी जमावबंदी लागू करण्यात आली

अवैध गाय वाहतूक: बकरीदच्या काळात गाय तस्करी रोखण्यासाठी महाराष्ट्र परिवहन विभाग सज्ज

१ पद्मविभूषण, ३ पद्मभूषण आणि ११ पद्मश्री पुरस्कारा मिळाल्याने, २०२६ च्या पद्म पुरस्कारांमध्ये महाराष्ट्र चमकला

भंडारा जिल्ह्यात तीव्र उष्णतेच्या लाटेमुळे १०० हून अधिक कोंबड्यांचा मृत्यू

पुण्यात उद्यापासून पुढील १४ दिवसांसाठी जमावबंदी लागू होणार!

Show comments