Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

चांद्रयान अयशस्‍वी

Webdunia
PR
गेल्‍या वर्षी सुमारे चारशे कोटी रुपये खर्च करून चंद्रावरील जीवाश्‍म आणि जीवसृष्‍टीच्‍या शोधासाठी महत्‍वाकांक्षी चांद्रयान अभियान राबविण्‍यात आले होते. 23 ऑक्टोबर 2008 रोजी श्रीहरिकोट्ठा येथील प्रक्षेपण केंद्रावरून प्रक्षेपित करण्‍यात आलेले हे यान चंद्राच्‍या कक्षेत 2010 पर्यंत राहून तेथील माहिती भारतीय अंतराळ संशोधन संस्‍थेकडे (इस्‍त्रो) पाठवित होते. मात्र अभियान समाप्‍तीस काही दिवस शिल्‍लक असतानाच 28 ऑगस्‍ट 2009 असतानाच यानाचा इस्‍त्रोशी संपर्क खंडित झाला आहे. परिणामी हे अभियान अर्ध्‍यावरच सोडावे लागले आहे. त्यामुळे चांद्रयान द्वितीय संदर्भात प्रश्‍न चिन्‍ह उपस्थित झाले आहे.

Potato Price: बटाट्यामुळे बिघडणार घराचे बजेट, महाग होण्याची शक्यता

नाशिक लोकसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार शांतीगिरी महाराज यांच्यावर ईव्हीएमला हार घातल्या प्रकरणी गुन्हा दाखल

263 कोटी टीडीएस घोटाळा प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने आणखी एक अटक केली

अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट,आप'चा भाजपवर मोठा आरोप

IPL 2024: कोलकाता नाईट रायडर्सचा (केकेआर) सामना सनरायझर्स हैदराबादशी होणार,हेड आणि नरेन यांच्यात रोमांचक लढत

Russia-Ukraine War: रशियाने युक्रेनवर दोन क्षेपणास्त्रे डागली, 10 जणांचा मृत्यू

मान्सून 9 ते 16 जूनदरम्यान महाराष्ट्रात येण्याची शक्यता

नॅशनल आयकॉन सचिन तेंडुलकरने मुलगा अर्जुनसोबत बजावला मतदानाचा हक्क

Lok Sabha Election: आदित्य ठाकरेंचा मोठा दावा, म्हणाले- 'मतदान जाणूनबुजून कमी करवले जात आहे

Lok Sabha Election 2024: राज्यात लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात दुपारी 1 वाजे पर्यंत 27.78 टक्के मतदान

Show comments