suvichar

वैवाहिक जीवन सुधारण्यासाठी हे उपाय अवलंबवा

Webdunia
गुरूवार, 11 मार्च 2021 (08:35 IST)
असे म्हणतात की लग्न झाल्यावर सर्व काही बदलते सुरुवातीला सर्व काही सुरळीत सुरू असतो नंतर या वैवाहिक जीवनात काही खटके उडू लागतात आणि संबंध बिघडतात. असं होऊ नये या साठी काही टिप्स सांगत आहोत  ज्यांना अवलंबवून आपण नातं सुधारू शकता. चला तर मग जाणून घेऊ या. 
 
* गोष्टी सामायिक करा- 
बऱ्याच वेळा असे दिसून येते की नवरा बायको एकमेकांशी सर्व गोष्टी सामायिक करत नाही.मतभेद झाल्यावर ते या गोष्टी बोलून दाखवतात. असं होऊ नये आपल्या सर्व्ह गोष्टी सामायिक करा. असं केल्याने नातं मजबूत राहील.
 
* एकमेकांना आदर द्या- 
अशी म्हण आहे की टाळी कधीही एका हाताने वाजत नाही. नातं सुधारण्यासाठी पती-पत्नी दोघांनी एक मेकांचे आदर केले पाहिजे. 
 
* विश्वास ठेवा-
बऱ्याच वेळा असे दिसून येत की नात्यात विश्वास नसतो,असं योग्य नाही पती पत्नीच्या नात्यात तर विश्वास असावा. शंका केली तर नात्यात दुरावा येऊ शकतो. म्हणून नात्यात विश्वास असणे महत्त्वाचे आहे.  
 
* एक मेकांवर राग करू नका- 
नातं भाऊ बहिणीचे असो किंवा पती-पत्नीचे नात्यात राग नसावे. बऱ्याच वेळा असे दिसून येते की मुलं अभ्यास करत नाही तर पती पत्नीवर रागावतात. पत्नी देखील पतीवर चिडते प्रयत्न करा की एकमेकांवर राग करू नका.
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Marathi Language History मराठी भाषेचा ऐतिहासिक प्रवास: प्राचीन उगम ते अभिजात दर्जा

महानदी कोलफिल्ड्समध्ये विविध पदांसाठी भरती, पात्रता जाणून घ्या

तुमच्या मुलाला प्रत्येक छोट्या गोष्टीवर राग येतो, अशा प्रकारे शांत करा

तेनालीराम कहाणी : पाच शब्द

Dhulandi 2026: धुलेंडीला करा या '५' गोष्टी; उघडतील प्रगतीचे दरवाजे!

सर्व पहा

नवीन

होळी खेळण्यापूर्वी चेहऱ्यावर आणि त्वचेवर तूप आणि खोबरेल तेल लावण्याचे फायदे

शरीरात रक्तातील साखरेचे प्रमाण कमी होण्याच्या या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका

Parenting Tips:मुले त्यांच्या पालकांपासून दूर जाण्याचे मुख्य कारण जाणून घ्या

प्रेरणादायी कथा: उंट आणि झेब्राची गोष्ट

घरीच फक्त अर्ध्या तासात मऊ पनीर बनवण्याची स्टेप बाय स्टेप सोपी पद्धत जाणून घ्या

पुढील लेख
Show comments