Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

32 लाख टन साखरेचे उत्पादन

वेबदुनिया
WD
राज्यामध्ये सुरू असलेल्या उसाच्या गाळप हंगामात अखेर 300 लाख टनापेक्षा अधिक गाळप झाले असून साखर उत्पादन 32 लाख टन झाले असणे शक्य आहे अशी माहिती उपलब्ध झाली आहे. सध्या सहकारी आणि खासगी कारखाने असे 155 कारखाने सुरू आहेत. त्यामध्ये 94 सहकारी आहेत.

साखर कार्यालयाकडून उपलब्ध झालेल्या माहितीनुसार 10 टक्के उतारा आला आहे. यावर्षी उसाची उपलब्धता लक्षात घेता हंगाम आणखी तीन महिने सुरू राहील असा अंदाज आहे. संपूर्ण राज्यात कोल्हापूर विभागात जास्त म्हणजे 75 लाख टन साखर तयार झाली आहे. तेथील उतारा 11 टक्के झाला पण कारखाने मात्र 35 आहेत सर्वात कमी साखर 2.38 टक्के नागपूर विभागात तयार झाली आहे. नगर विभागात 50 टक्के तर पुणे विभागात 125 टन साखर तयार झाली आहे.

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

कल्याणमधून श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातून नरेश गणपत म्हस्के यांना तिकीट

'मी जिवंत असेपर्यंत मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देणार नाही', पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य

मुबंई लोकसभेच्या 6 जागांसाठी या नेत्यांमध्ये होईल सामना

Russia-Ukraine War : ओडेसामध्ये रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला, पाच जण ठार

नेहरू-गांधी घराण्याच्या तीन पिढ्यांनी देशासाठी बलिदान दिले; शरद पवारांचे वक्तव्य

Show comments