Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

एक दमडी खर्च न करता दूर करा वास्तू दोष, आजच करा हे उपाय

Webdunia
सोमवार, 13 मे 2024 (06:30 IST)
घरातील वास्तुदोष दूर करण्यासाठी अनेकदा अनेक प्रकारचे उपाय सुचवले जातात. या उपायांमुळे घराची तोडफोड करावी लागते आणि मोठा पैसाही खर्च होतो. मात्र आपल्याला हे माहित आहे का की वास्तू दोष दूर करण्यासाठी नेहमी तोडाफोडी करणे किंवा खर्च करणे आवश्यक नसते. काही सोप्या उपायांचा अवलंब करून तुम्ही सर्व वास्तू दोष दूर करू शकता. अशाच काही वास्तु टिप्स जाणून घ्या-
या उपायांनी दूर होतील वास्तू दोष 
 
गणेश वास्तू दोष दूर करतील- 
घराच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेरील बाजूला अगदी वर गणपतीची मूर्ती स्थापित करा. या मूर्तीची स्थापना एखाद्या शुभ दिवशी आणि शुभ मुहूर्तावर करावी. याने घरातील सर्व प्रकारचे वास्तू दोष दूर होतात.
 
देवघरात दिवा लावा- सर्व घरांमध्ये एक देवघर असतं जिथे त्या घरात राहणारे लोक दररोज पूजा करतात. तेथे दररोज पूजा करावी आणि सकाळी आणि सूर्यास्ताच्या वेळी संध्याकाळी दिवे लावावेत. दिवा शक्य नसेल तर कापूर जाळावा. याने काहीही न करता सर्व वास्तू दोष दूर होतात.
 
फुलांच्या रोपातून सकारात्मक ऊर्जा मिळेल-
वास्तू दोष दूर करण्याचा सर्वात सोपा उपाय म्हणजे आपल्या घरात स्वच्छता राखणे. यासोबतच घरात सुंदर आणि सुगंधी फुले लावा. तुम्ही गुलाब, चमेली, मोगरी, झेंडू, कमळ इत्यादी फुलझाडे लावू शकता. घराबाहेर सुंदर फुलांची रोपे लावल्याने देवी लक्ष्मी घरात येते.
 
अस्वीकरण: येथे दिलेली माहिती ज्योतिषशास्त्रावर आधारित आहे आणि केवळ माहितीसाठी दिली जात आहे. वेबदुनिया याला दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ञाचा सल्ला अवश्य घ्या.

संबंधित माहिती

सर्व पहा

नवीन

भगवान कल्किचा कुठे जन्म घेतील? काय काम करतील?

विठ्ठल मीच खरा अपराधी

मंगळवारी हनुमान चालीसा पठण किती वेळा करावे?

योगिनी एकादशी व्रत कथा Yogini Ekadashi Vrat Katha

Maruti Aarti मारुतीच्या आरत्या संपूर्ण मराठी

सर्व पहा

नक्की वाचा

विधान परिषद सभागृहात शिवीगाळ प्रकरणी अंबादास दानवे यांचं निलंबन

Hathras incident: हाथरस दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून 2 लाख रुपयांची भरपाई जाहीर

180 कोटी रुपयांचे कर्ज न भरल्याचे प्रकरण, विजय मल्ल्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी

हाथरसमध्ये सत्संग कार्यक्रमात झालेल्या चेंगराचेंगरीतील मृतांचा आकडा 100 पेक्षा जास्त

नरेंद्र मोदींचं राहुल गांधींना 'बालक बुद्धी' संबोधून प्रत्युत्तर पण 'मणिपुरा'त वाहून गेलं भाषण

पुढील लेख
Show comments