Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

ज्या घरात असतात ह्या 5 वस्तू, तेथे असते नेहमी दरिद्री

Webdunia
सोमवार, 30 ऑक्टोबर 2017 (13:11 IST)
पैसे कमावण्यासाठी व्यक्ती दिवस रात्र मेहनत करतो, पण बरेच प्रयत्न केले तरी जर त्याच्याजवळ पैसे टिकत नसतील आणि नेहमी घरात दरिद्री बनलेली असेल तर त्या घरात वास्तुदोष असू शकतो. वास्तू विज्ञानानुसार घरात बर्‍याच वेळा अशा काही वस्तू असतात ज्यांना आम्ही दुर्लक्ष करून जातो पण हे दुर्लक्ष नुकसान आणि समस्यांचे कारण बनून जातात.  
 
घरात कबूतरांनी घरटे बनवले असेल तर वास्तू विज्ञानानुसार हे अशुभ मानण्यात आले आहे. असे मानले जाते की घरावर फार समस्या येणार आहे म्हणून कधीही घरात कोणत्याच पक्ष्यांना घरटे बनवू देऊ नका.   
 
जर घरात मधमाश्यांच्या पोळ्या असेल तर त्याला ताबडतोड हटवून द्या. यांचे घरात असणे अशुभ सूचक असत. यामुळे बरेच मोठे अपघात होण्याची शक्यता असते.  
 
कोळ्याचे जाळे घरात लागू देऊ नये, याला देखील अशुभ मानले गेले आहे. वास्तू विज्ञानानुसार यामुळे माणूस गोंधळून जातो आणि त्याची समस्या जास्त वाढते.  
 
घरात कधीपण तुटलेला आरसा किंवा काच ठेवू नये, जर असेल तर त्याला ताबडतोब बाहेर काढले पाहिजे. वास्तू विज्ञानानुसार यामुळे घरात नकारात्मक ऊर्जेचा संचार बनलेला असतो आणि नेहमी पैशांची चणचण राहते.  

संबंधित माहिती

कालाष्टमी म्हणजे काय? कालभैरव पूजा कशी करावी?

आरती बुधवारची

रांजणगावाचा महागणपती

सुखकर्ता दुखहर्ता – Sukhkarta Dukhharta Aarati

4 मे रोजी Varuthini Ekadashi 2024 व्रत, जाणून घ्या कशी करावी भगवान विष्णूची पूजा

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

पुढील लेख
Show comments