Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

1300 शाळा कधी बंद झाल्याच नव्हत्या

Webdunia
गुरूवार, 30 जानेवारी 2020 (11:39 IST)
महाराष्ट्रात 1300 सरकारी शाळा कधी बंद झाल्याच नव्हत्या अशी वस्तुस्थिती मांडतांना तावडे यांनी सांगितले की, राज्यात सुमारे 90 शाळा बंद झाल्या, त्या पण सरकारीशाळांमध्ये फक्त दोन ते तीन मुले शिकत होती, त्या शाळांमधील मुलांना जवळच्या सरकारी शाळांमध्ये विलिन करुन प्रवेश देण्यात आला व त्यांचे शिक्षण सुरु ठेवण्यात आले. परंतु केजरीवाल मात्र खोटा प्रचार करीत आहेत व दिल्लीकरांची विनाकारण दिशाभूल करीत आहेत.
 
मी दिल्ली निवडणुकीच्या प्रचारात उतरल्यामुळे केजरीवाल यांनी धसका घेतल्याचे दिसते, असाही टोला त्यांनी लगावला.

संबंधित माहिती

हैदराबाद विरुद्ध लखनौ सामना हा आयपीएल प्लेऑफ क्वालिफायरसारखा असेल

धाराशिवमध्ये मतदान केंद्राजवळ चाकूने हल्ला करून एकाची हत्या

रुपाली चाकणकर यांच्या विरोधात पुण्यात गुन्हा दाखल

कोल्हापूर मतदान केंद्रावर वृद्धाचा हृदय विकाराच्या धक्क्याने मृत्यू

भारतीय महिलां आणि पुरुष संघ 4x400 मीटर रिले संघ पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र ठरला

Israel Hamas War : हमास ने शांतता करार प्रस्तावाला स्वीकार केलं, इस्त्रायलने अशी दिली प्रतिक्रिया

लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात राज्यात 5 वाजे पर्यंत सरासरी 53.40 टक्के मतदान झालं

अरविंद केजरीवाल यांच्या न्यायालयीन कोठडीत 20 मे पर्यंत वाढ, सर्वोच्च न्यायालयाकडून कोणताही दिलासा नाही

विजय वडेट्टीवार यांच्या विवादास्पद वक्तव्याची चौकशी होणार! फडणवीसांचा इशारा

सुप्रिया सुळे अजित पवारांच्या घरी गेल्यावर फडणवीस यांची प्रतिक्रिया

पुढील लेख
Show comments