Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

490 स्मार्टफोनची चोरी करणाऱ्या टोळीला पोलिसांकडून अटक

Webdunia
सोमवार, 18 जुलै 2022 (15:41 IST)
मुंबई शहरातील राज्यातील विविध परीसरातून चोरी केलेले स्मार्टफोन देशातील विविध राज्यांत विक्री करणाऱ्या टोळीच्या मुस्क्या आवळण्यात मुंबई पोलिसांना यश आले आहे. आज करण्यात आलेल्या मानखुर्द येथील कारवाई मध्ये 480 स्मार्टफोन तसेच गांजा, देशी-विदेशी दारू तलवारीसारखे घातक शस्त्र जप्त करण्यात आले आहे. या कारवाईमध्ये पोलिसांकडून 74 लाख 78 हजार 522 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
 
पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांनी मानखुर्द येथे सापळा रचून स्मार्टफोनची चोरी करून विकणाऱ्या टोळीला पकडण्यात यश आले आहे. पोलिसांच्या पथकाने महाराष्ट्र नगर मानखुर्द मुंबई या ठिकाणी अत्यंत नियोजनपूर्वक छापा टाकून विविध नामांकित कंपन्याचे 490 स्मार्ट फोन ताब्यात घेतले आहे. ज्यामध्ये 41 अॅपल कंपनीच्या मोबाईल फोनचा देखील समावेश आहे. 1 लॅपटॉप हिटरमशीन, हिटरगन असे साहित्यासोबतच 9 कि. 720 ग्रॅम वजनाचा गांजा, देशी-विदेशी दारूच्या एकूण 174 बाटल्या, 2 तलवारी अशी एकूण 74 लाख 78 हजार 522 रुपये किमतीची मालमत्ता हस्तगत करण्यात आली आहे. 

संबंधित माहिती

पंढरपूरच्या विठुमाऊलीचे पदस्पर्श दर्शन येत्या 2 जूनपासून सुरु

Lok Sabha Elections 2024: पंतप्रधान मोदींनी पुरुलियामध्ये इंडिया आघाडीवर टीका केली, म्हणाले

आग्रा येथील तीन बूट व्यावसायिकांवर आयकर विभागाचा छापा,नोटा मोजताना मशीन थकली

आम आदमी पार्टीला चिरडण्याचा प्रयत्न करत आहे म्हणत केजरीवालांचा भाजपवर हल्लाबोल

गुरु -शिष्याच्या नात्याला तडा, कुस्तीकोच ने केला अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंग

Thane : एक केळी जास्त घेतल्याने फळ विक्रेताची ग्राहकाला लोखंडी रॉडने मारहाण

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी; मान्सून वेळेपूर्वी अंदमानात दाखल होणार!

प्रयागराजमध्ये राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत चेंगराचेंगरी, अनेक जखमी

नोएडाच्या हॉटेलला लागलेल्या आगीत महिला फिजिओथेरपिस्टचा मृत्यू

महाराष्ट्रात मतदान करण्यापूर्वी शाहरुख खानने लोकांना मतदान करण्याचे आवाहन केले

पुढील लेख
Show comments