rashifal-2026

तब्बल २५ तबलिगी समाजातील लोकांना अटक, दिल्लीतील कार्यक्रमात होता सहभाग

Webdunia
गुरूवार, 23 एप्रिल 2020 (16:41 IST)
ठाणे जिल्ह्यातील मुंब्रा डायघर भागातून ठाणे गुन्हे शाखा तब्बल २५ तबलिगी समाजातील लोकांना अटक केली आहे. यामध्ये काही बांग्लादेशी तर काही मलेशियन नागरिक आहेत. हे सगळे दिल्ली येथील मरकज धार्मिक कार्यक्रमात सहमभागी झाल्याची माहिती आहे. हे दिल्लीतून येथे आल्याची माहिती आहे. दरम्यान, यातील २५ जणांना क्वारंटाईन करण्यात आले होते. या सगळ्यांना अटक केल्यानंतर आज त्यांना ठाणे न्यायालयात हजर करण्यात आले आहे. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

भिकाऱ्याने दान विकून दारू पिल्यास दात्याला दोष लागतो का?, प्रेमानंद महाराज काय म्हणाले जाणून घ्या

Christmas 2025 Essay in Marahti नाताळ निबंध मराठी

सुंदर त्वचेसाठी तांदळाचे पीठ अशा प्रकारे वापरा, पद्धत जाणून घ्या

हिवाळ्यात ब्रोकोली खाणे अत्यंत फायदेशीर आहे आरोग्य फायदे जाणून घ्या

जोडीदार भावनिक छळ तर नाही करत आहे, अशा प्रकारे ओळखा

सर्व पहा

नवीन

LIVE: पार्थ पवारांवर अटकेची टांगती तलवार नाव एफआयआरमध्ये जोडले जाणार?

नाशिकमध्ये भीषण आग! दुकाने जळून खाक

अमित शाह आणि मोहन भागवत अंदमान आणि निकोबारला भेट देणार, सावरकरांच्या पुतळ्याचे अनावरण होणार

Goa fire जिल्हा प्रशासनाने उत्तर गोव्यात नाईटक्लब आणि हॉटेल्समध्ये फटाके वाजवण्यावर बंदी घालण्याचा आदेश जारी केला

नरेंद्र मोदी यांच्यानंतर पंतप्रधान कोण होणार? राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांनी अखेर खुलासा केला

पुढील लेख
Show comments