rashifal-2026

अश्विनी भिडे यांना अशी व्यक्त केली खंत

Webdunia
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबई मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनच्या व्यवस्थापकीय संचालिका अश्विनी भिडे यांना पदावरून हटवले. यानंतर अखेर अश्विनी भिडे यांनी एक ट्विट करून त्यांच्या मनातील खंत व्यक्त केली आहे.
 
आपण आपले काम व्यावसायिक आणि अतिशय आवडीने करता. मात्र वेगवेगळ्या लोकांकडून विविध मार्गानं अडथळा आणण्याचा केला जातो, जे आपल्या नियंत्रणाबाहेर आहे. जे प्रत्यक्षात संबंधित विषयावर काम करतात, त्यांनाच काय करावे लागेल आणि काय करण्याची गरज आहे. काय केले, हे समजू शकते. बाकी सर्व आपआपला बघण्याचा दृष्टिकोन आहे. महत्त्वाचे काय आहे की आपण नोकरी करतो.” असं म्हटल आहे.  

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Shree Mangeshi Rathyatra Goa 2026 श्री मंगेशी रथयात्रा गोवा बद्दल संपूर्ण माहिती

संत तुकाराम महाराजांचे ५ अभंग जे तुमचे जीवन बदलू शकतात

Essay on Corruption: भ्रष्टाचार: देशाच्या प्रगतीतील मोठा अडथळा

Weight Loss Recipe वजन कमी करायचे आहे? नाश्त्याला बनवा कमी तेलातले बाजरीचे अप्पे

नवर्‍याला 'अहो' म्हणण्यामागे दडलंय तरी काय? मराठी संस्कृतीतील त्यामागचे खास कारण माहित आहे का!

सर्व पहा

नवीन

मुंबई राष्ट्रवादी काँग्रेसने दादांच्या अस्थिकलशाचे बाणगंगेत विधिवत विसर्जन केले

धर्मवीर आनंद दिघे यांच्या विचारांचा वारसा आम्ही पुढे नेऊ- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाच्या वृत्तावर सुनील तटकरे यांचे मोठे विधान

LIVE: राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाच्या वृत्तावर सुनील तटकरे यांचे मोठे विधान

दोन्ही राष्ट्रवादींच्या विलिनीकरणाबाबत किरण गुजर यांचा मोठा दावा, अजित दादांची इच्छा पूर्ण होणार म्हणाले

पुढील लेख
Show comments