suvichar

अश्विनी भिडे यांना अशी व्यक्त केली खंत

Webdunia
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबई मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनच्या व्यवस्थापकीय संचालिका अश्विनी भिडे यांना पदावरून हटवले. यानंतर अखेर अश्विनी भिडे यांनी एक ट्विट करून त्यांच्या मनातील खंत व्यक्त केली आहे.
 
आपण आपले काम व्यावसायिक आणि अतिशय आवडीने करता. मात्र वेगवेगळ्या लोकांकडून विविध मार्गानं अडथळा आणण्याचा केला जातो, जे आपल्या नियंत्रणाबाहेर आहे. जे प्रत्यक्षात संबंधित विषयावर काम करतात, त्यांनाच काय करावे लागेल आणि काय करण्याची गरज आहे. काय केले, हे समजू शकते. बाकी सर्व आपआपला बघण्याचा दृष्टिकोन आहे. महत्त्वाचे काय आहे की आपण नोकरी करतो.” असं म्हटल आहे.  

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

शास्त्रोक्त पद्धत: गणपतीला २१ तर शंकराला ११ पदरी वात का? ३६५ पदरी 'देहवात' आणि 'ब्रम्हांडवाता'चे गूढ काय?

मृत्यूपूर्वी दिसणारे मुख्य ५ संकेत, गरुड पुराणात दडलेले रहस्य जाणून घ्या

अधिक मासात जोडवी घेण्याची परंपरा; काय आहे या मागचं रहस्य?

अधिक मासात चुकूनही करू नका ही ५ कामं

सतत ऑनलाइन राहिल्याने तुमची नाती बिघडत तर नाही आहे ना? खूप उशीर होण्यापूर्वी सांभाळा

सर्व पहा

नवीन

LIVE: विदर्भातील ६ जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट, ९ जिल्ह्यांसाठी पावसाचा इशारा

वर्धा मधील माजरीतील पाटला येथे नदीत एमएसएफ जवानाचा बुडून मृत्यू

शरद पवार गटाला मोठा धक्का: माजी मंत्री प्राजक्त तनपुरे भाजपमध्ये सामील होणार; मोठे संकेत मिळाले

SRH vs RR : वैभवच्या स्फोटक खेळीने हैदराबादचा धुव्वा उडवला, राजस्थाने बनवले २४३ रन

SRH vs RR : राजस्थानने हैदराबादला ४७ धावांनी हरवून आयपीएलमधून बाहेर काढले

पुढील लेख
Show comments