Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

तलावांमधील पाणीसाठा 7 टक्क्यांनी घटला, मुंबई महापालिका 1 जुलैपासून पाणीकपात करणार

Mumbai Municipal Corporation
Webdunia
बुधवार, 28 जून 2023 (14:54 IST)
पाणलोट क्षेत्रात अपुऱ्या पावसामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांची पातळी कमी होऊ लागली आहे. त्यामुळे शनिवारपासून शहरातील 10 टक्के पाणीकपात करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली आहे
.
बृहन्मुंबई महानगरपालिकेचे (बीएमसी) आयुक्त इक्बाल सिंग चहल यांनीही नागरिकांना पाण्याची बचत करून त्याचा काटकसरीने वापर करण्याचे आवाहन केले आहे.
 
मात्र, गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेला पाऊस आणि पुढील पाच दिवसांचा अंदाज पाहता पाणीप्रश्न लवकरच मार्गी लागेल, अशी अपेक्षा आहे.
 
तलावांमध्ये 7.26 टक्के साठा शिल्लक आहे
मुंबई, ठाणे आणि नाशिक जिल्ह्यात पसरलेल्या भातसा, अप्पर वैतरणा, तानसा, मोडकसागर, विहार आणि तुळशी या सात जलाशयांमधून मुंबईला दररोज 3,800 दशलक्ष लिटर पाणी मिळते. बीएमसीच्या अहवालानुसार बुधवारी सकाळी 6 वाजता सात तलावांमध्ये 7.26 टक्के साठा होता. मागील वर्षी आणि 2021 मध्ये याच दिवशी तलावांमध्ये अनुक्रमे 9.04 आणि 16.44 टक्के पाणीसाठा होता.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

या 5 जीवनसत्त्वांच्या कमतरतेमुळे डोकेदुखी होते, जाणून घ्या उपाय

Natural Cool Water उन्हाळ्यात फ्रीज न वापरता थंड पाणी मिळवा, कसे ते जाणून घ्या

झोपेची समस्या दूर करण्यासाठी या योगासनांचा सराव करा

जातक कथा : दयाळू मासा

स्वप्नात हे पक्षी दिसणे खूप शुभ मानले जाते, जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

राज आणि उद्धव ठाकरे यांच्यात दुरावा कोणी निर्माण केला?नितेश राणेंच्या वक्तव्याने गोंधळ

LIVE: शिवसेनेचे माजी उपजिल्हाप्रमुख अंकुश कडूंची भर रस्त्यात हत्या

छत्रपती संभाजीनगर येथील एका बँकेच्या शाखेत चोरीदरम्यान सिलिंडरचा स्फोट,बँक जळून खाक

मुंबईत जैन मंदिर पाडल्यावरून गदारोळ,अबू आझमींनी दिली प्रतिक्रिया

नागपुरात पूर्व वैमनस्यातून शिवसेनेचे माजी उपजिल्हाप्रमुख अंकुश कडूंची भर रस्त्यात हत्या, आरोपी फरार

पुढील लेख
Show comments