Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मुंबई पोलिसांवर दगड फेक करणाऱ्या 200 लोकांविरोधात गुन्हा दाखल, 57जणांना अटक

Webdunia
शनिवार, 8 जून 2024 (15:17 IST)
महानगरपालिका अतिक्रमण विरोधी दल बेकायदेशीर अतिक्रमण काढण्यासाठी गेले होते. तसेच सोबत सुरक्षासाठी पोलिसांची देखील एक टीम गेली होती. पण निवासी हे सांगत विरोध करू लागले की मागील 25 वर्षांपासून ते तिथे राहत आहे. 
 
मुंबईमधील पवई परिसरात दोन दिवसांपूर्वी महानगरपालिका अतिक्रमण विरोधी अभियान दरम्यान पोलिसांवर दगडफेक प्रकरणात 200 पेक्षा जास्त लोकांवर कारवाई करण्यात अली आहे. तर 57 लोकांना ताब्यात घेतले आहे. 
 
एका अधिकारींनी ही माहिती दिली की, जय भीम नगर झुग्गी बस्तीमध्ये गुरुवारी बृहमुंबई महानरपालिका अतिक्रमण विरोधी अभियान दरम्यान दगडफेक मध्ये कमीतकमी 15 पोलीस, महानगरपालिकेचे पाच इंजिनियर आणि मजूर जखमी झाले आहे. 
 
अधिकारींनी शुक्रवारी सांगितले की, ''पोलीस आणि बृहमुंबई नगर निगम अधिकारींवर दगडफेक केली म्हणून 200 लोकांविसरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. तर 57 लोकांना ताब्यात घेण्यात आले आहे. या सर्वावर साक्री कर्मचारी याच्या कर्तव्यात बाधा टाकणे आणि दंगा करणे याचा आरोप आहे. महानगरपालिकेने पहिले सांगितले होते की, पवई आणि तिरंदाज एक जमिनीवर बेकायदेशीर झोपड्या बनवण्यात आल्या होत्या. राज्य मानवाधिकार आयोग ने या प्रकरणात कारवाई करण्याचे आदेश दिले आहे. 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

जो बायडन यांना अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची उमेदवारी मागे घ्यायला लागू शकते का?

टी-20 वर्ल्डकप : तब्बल 11 वर्षांनंतर भारत विश्वविजेता, गोलंदाजांनी पराभवाच्या जबड्यातून विजयश्री खेचून आणली

IND vs SA Final :भारताने दुसऱ्यांदा T20 विश्वचषक जिंकला, अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा 7 धावांनी पराभव

मोदीजींनी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत प्रचार केला तर आम्ही जिंकू...' शरद पवारांचा पंतप्रधानांवर टोला

तामिळनाडूत फटाक्यांच्या कारखान्यात स्फोट, 4 जणांचा मृत्यू; मुख्यमंत्र्यांन कडून भरपाई जाहीर

सर्व पहा

नवीन

NEET पेपर लीक प्रकरणात CBI ची मोठी कारवाई, गुजरातमध्ये सात ठिकाणी छापे

नागपुरात एका कार्यक्रमात नितीन गडकरींनी रतन टाटांचे उदाहरण दिले

टी-20 वर्ल्डकप : वर्ल्डकप फायनलमध्ये भारताची खराब सुरुवात, रोहित, ऋषभ तंबूत परतले

अरविंद केजरीवाल यांना 12 जुलैपर्यंत न्यायालयीन कोठडी, आतापर्यंत काय घडलं?

रोहित शर्माच्या नेतृत्वात भारत दुसरा टी-20 वर्ल्डकप जिंकेल का?

पुढील लेख
Show comments