Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

लवकरच लोकल प्रवासाच्या वेळेत दिलासा देऊ : टोपे

Webdunia
मंगळवार, 2 फेब्रुवारी 2021 (16:22 IST)
कोरोनानंतर मुंबईची उपनगरी रेल्वे सेवा सुरु झाली आहेत. मात्र सर्वसामान्यांना प्रवास करण्यासाठी वेळेचं बंधन असून त्याचं उल्लंघन केल्यास दंड ठोठावला जात आहे. सर्वसामान्यांना सकाळच्या वेळी पहिल्या लोकलपासून ते पहाटे सात वाजेपर्यंतच प्रवास करण्याची मुभा असल्याने नोकरदार वर्गाने नाराजी व्यक्त केली आहे. यामुळे लोकलच्या वेळा बदलण्याची मागणी केली जात आहे. दरम्यान आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी लवकरच लोकल प्रवासाच्या वेळेत दिलासा मिळण्याची शक्यता असून तसे स्पष्ट संकेत दिले आहेत. 
 
“लोकांची सोय हीच सर्वात महत्वाची गोष्ट म्हणून पाहिली पाहिजे. जर काही सुधारणा लोकलच्या वेळेत करण्याची गरज असेल तर तशा सूचना करण्यासंदर्भात कळवलं जाईल. लोकांचं हित हेच अंतिम महत्वाचं असतं. त्यामुळे त्याचदृष्टीने काम केलं जाईल. यामुळे काही बदल अपेक्षित असेल तर ते करण्यासाठीचे प्रयत्न असतील,” असं राजेश टोपे यांनी सांगितलं आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Ramayan : हनुमानजी आपली शक्ती का विसरले?

Kamada Ekadashi 2025: ८ एप्रिल रोजी कामदा एकादशी, तिथी मुहूर्त आणि व्रतकथा

आंघोळीच्या पाण्यात या 4 गोष्टी मिसळा, भरपूर पैसा मिळेल, प्रगती होईल !

उन्हाळ्यात दररोज एक कच्चा कांदा खा, उष्माघातापासून बचाव होईल, इतरही अनेक फायदे

गुलकंद करंजी रेसिपी

सर्व पहा

नवीन

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत 3 'निर्भया' सायबर लॅबचे उद्घाटन केले

पुण्यात दीड कोटी रुपयांच्या फसवणुकीचा प्रकार, गोखले इन्स्टिट्यूटच्या सचिवाला अटक

LIVE: परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी मोठी घोषणा केली

Isreal Gaza War: इस्रायलने रात्रभर गाझावर बॉम्ब टाकले, 32 जणांचा मृत्यू

World Boxing Cup: बॉक्सिंग वर्ल्ड कपमध्ये भारताची मोहीम संपली, बॉक्सर्सनी सहा पदके जिंकली

पुढील लेख
Show comments