Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

डॉक्टरांचा निष्काळजीपणा, रुग्णाच्या मृत्यूने पालघरमध्ये खळबळ,गुन्हा दाखल

डॉक्टरांचा निष्काळजीपणा  रुग्णाच्या मृत्यूने पालघरमध्ये खळबळ गुन्हा दाखल
Webdunia
शुक्रवार, 17 जानेवारी 2025 (19:04 IST)
डॉक्टर ज्यांना आपण देवाचे रूप मानतो. रुग्णाला जीवदान देण्याचे किंवा त्याला सेवा देण्याचे पुण्य कार्य डॉक्टर करतात. डॉक्टर आणि रुग्ण यांच्यात एक वेगळे नाते आहे. पण काही निवडक लोक आपल्या कृतीतून हे नाते आणि वैद्यकीय व्यवसायाला बदनाम करण्याचा प्रयत्न करतात. असेच काहीसे घडले आहे पालघरात. 
 
पालघर येथे एका रुग्णावर उपचार करताना डॉक्टरांकडून निष्काळजीपणाचा प्रकार घडला आहे. या मुळे रुग्णाला आपला जीव गमवावा लागला आहे. या प्रकरणी डॉक्टरांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे रुग्णाचा मृत्यु झाल्याचे सांगण्यात आले आहे. रुपेश लालमन गुप्ता नावाच्या रुग्णाचा वसईतील डॉक्टरांच्या रुग्णालयात 19 मार्च 2024 रोजी आणल्यानंतर एका दिवसांत मृत्यु झाला होता. 
ALSO READ: मुंबईतील ओशिवरा बस डेपोमध्ये उभ्या असलेल्या बेस्टच्या बसला भीषण आग, कोणतीही जीवितहानी नाही
या मुळे मृताच्या नातेवाईकांमध्ये संतापाचे वातावरण होते.  मयतच्या कुटुंबियांनी डॉक्टरांवर निष्काळजीपणाचा आरोप करण्यात आला आहे. त्यांनी दावा केला की, त्यांचे रुग्णालय रुग्णाला ऑक्सीजन सपोर्ट प्रदान करण्यात अयशस्वी झाले. परिणामी रुग्णाचा मृत्यु झाला. डॉक्टरवर गुन्हा दाखल करत एफआयआर दाखल केला आहे. 
 
सुरुवातीला पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली, परंतु विविध एजन्सींच्या अहवालात डॉक्टरांनी कर्तव्यात निष्काळजीपणा केल्याचा आरोप केला. त्यानंतर पोलिसांनी कलम 304 अन्वये गुन्हा दाखल केला.पोलीस अधिक तपास करत आहेत.
Edited By - Priya Dixit 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Gajanan Maharaj Prakatdin 2025 गजानन महाराज यांच्याबद्दल संपूर्ण माहिती

श्री गजानन महाराज बावन्नी

Mandir Vastu : या वस्तू देवघरात ठेवल्याने भांडण होतात

छत्रपती शिवाजी महाराजांनी ८ वेळा लग्न का केले? त्यांच्या पत्नींशी संबंधित या गोष्टी तुम्हाला माहिती आहेत का?

बेरी स्वच्छ करण्यासाठी या सोप्या ट्रिक अवलंबवा

सर्व पहा

नवीन

रशियाने आणखी एका अमेरिकन व्यक्तीला ताब्यात घेतले ड्रग्जची तस्करी करण्याचा आरोप

LIVE: महायुती स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका एकत्र लढणार

मुंबईत सायबर गुन्हेगारांनी 39 वर्षीय व्यक्तीच्या बँक खात्यातून 1.55 लाख रुपये काढले

नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर चेंगराचेंगरी मुद्द्यावर देवेंद्र फडणवीस यांनी प्रशासनाला आवाहन केले

मुंबईत कौटुंबिक वादातून वडिलांनी केली 4 वर्षाच्या मुलीची निर्घृण हत्या

पुढील लेख
Show comments