Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मुंबईत कळस यात्रेत दोन गटात मारामारी, 10 जखमी

Webdunia
सोमवार, 18 एप्रिल 2022 (11:46 IST)
दिल्लीतील जहागीरपुरीत धार्मिक हिंसाचारानंतर देशाची आर्थिक राजधानी म्हटल्या जाणाऱ्या मुंबईत  देखील धार्मिक कळस यात्रेत दोन गटात वाद झाल्यावर मारामारी होऊन वातावरण तणावपूर्ण झाले. पोलिसांनी वेळीच स्थितीवर नियंत्र मिळवले. या परिसरात जमावबंदी लागू करण्यात आली. 
 
मुंबईतील आरे कॉलोनीतील गौतम नगर भागात काल रात्री शिवमंदिरातील कळस यात्रे दरम्यान दोन गटात तुफान राडा होऊन मारामारी झाली. या घटनेत 8 ते 10  जण जखमी झाले आहे. या प्रकरणात 25 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल  करण्यात आला आहे. सध्या या परिसरात पोलिसांचं कडेकोट बंदोबस्त करण्यात आलं आहे. या परिसरात कलम 144 अंतर्गंत जमावबंदी लागू केली आहे. पोलिसांनी स्थिती नियंत्रणात घेतली आहे. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

उन्हाळ्यात करा हे 5 सोपे व्यायाम, तुमचे वजन झपाट्याने कमी होईल

पौराणिक कथा : एकलव्याचे समर्पण

Cow Essay in Marathi गाय 20 ओळी खूप सोपा मराठी निबंध

दर ४१ वर्षांनी हनुमानजी कोणाला भेटायला येतात?

Baisakhi 2025 Wishes बैसाखीच्या शुभेच्छा

सर्व पहा

नवीन

LIVE: फडणवीस म्हणाले मुंबई पोलिस एनआयएला पूर्ण सहकार्य करतील

पाकिस्तानला भूकंपाचा धक्का, लोक घराबाहेर पळाले

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहांसमोर केली ही मोठी मागणी

प्रेयसीला सुटकेसमध्ये बॉयज हॉस्टेलमध्ये घेऊन जात होता, अडखळ्यामुळे पकडला गेला, व्हिडिओ व्हायरल

ठाण्यात बेकायदेशीर वसतिगृहात गैरवर्तन प्रकरण उघडकीस,29 मुलांची सुटका पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल

पुढील लेख
Show comments