Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

जेवणात पाल पडल्याने एकाच कुटुंबातील पाच मुलांना विषबाधा होऊन दोघांचा मृत्यू

food poising
Webdunia
शनिवार, 13 ऑगस्ट 2022 (23:23 IST)
विरार पूर्व मांडवी पोलीस ठाण्याच्या हद्दीत मांडवी परिसरातील कण्हेर येथे नालेश्वर नगर येथे अश्फाक खान नावाचे रिक्षा चालकाच्या कुटुंबातील पाच जणांच्या जेवणात पाल पडून झालेल्या विषबाधामुळे दोघांचा दुर्देवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. अश्फाक खान यांना 5 मुलं आहेत, शुक्रवारी ते रिक्षा चालवून घरी आल्यावर त्यांनी कुटुंबियांसह जेवण केले नंतर रात्री त्यांच्या पाचीही मुलांना पोटदुखी होऊन उलट्या होऊ लागल्या त्यांना सर्वांना तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी अन्नातून विषबाधा झाल्याचे सांगितले. त्यात दोन मुलांचा मृत्यू झाला.असिफ खान(5) आणि फरीन खान(7) अशी मयत मुलांची नावे आहे. फराना खान(10), आरिफ खान (4), साहिल खान(4) अशी इतर मुलांची नावेत आहेत, या मुलांवर रुग्णालयात उपचार सुरु आहे.मांडवी  पोलिसांनी घटनास्थळी जाऊन जेवणाचे नमुने घेऊन प्रयोगशाळेत पाठवून पंचनामा केला असून पुढील तपास सुरु आहे.   
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

मृत्यु भोज ग्रहण करणे योग्य की अयोग्य? गरुड पुराण आणि गीतेतून सत्य जाणून घ्या

गरुड पुराणात अकाली मृत्यूबद्दल काय सांगितले आहे? तुम्हालाही हे रहस्य माहित असले पाहिजे

Chaitra Gauri 2025 : चैत्रगौरी संपूर्ण माहिती

ऑफिस आणि घराच्या ताणतणावात स्वतःला तणावमुक्त कसे ठेवायचे हे जाणून घ्या

Ram Navami 2025 प्रभू श्रीराम यांच्या नावावरून मुलांची नावे

सर्व पहा

नवीन

सोनाच्या दरात दोन हजार रुपयांनी वाढ, तर चांदीच्या दरात घसरण

यशस्वी देशांतर्गत क्रिकेटमध्ये मुंबई संघ सोडणार, या संघाकडून खेळणार

महाराष्ट्र सदन घोटाळ्यात छगन भुजबळांच्या निर्दोष सुटकेला आव्हान, सुनावणी मुंबई उच्च न्यायालयानने 28 एप्रिलपर्यंत तहकूब केली

LIVE: धुळ्यात गांजाची बेकायदेशीर लागवड,420 किलो गांजा जप्त

धुळ्यात गांजाची बेकायदेशीर लागवड,420 किलो गांजा जप्त

पुढील लेख
Show comments