Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

जेवणात पाल पडल्याने एकाच कुटुंबातील पाच मुलांना विषबाधा होऊन दोघांचा मृत्यू

Webdunia
शनिवार, 13 ऑगस्ट 2022 (23:23 IST)
विरार पूर्व मांडवी पोलीस ठाण्याच्या हद्दीत मांडवी परिसरातील कण्हेर येथे नालेश्वर नगर येथे अश्फाक खान नावाचे रिक्षा चालकाच्या कुटुंबातील पाच जणांच्या जेवणात पाल पडून झालेल्या विषबाधामुळे दोघांचा दुर्देवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. अश्फाक खान यांना 5 मुलं आहेत, शुक्रवारी ते रिक्षा चालवून घरी आल्यावर त्यांनी कुटुंबियांसह जेवण केले नंतर रात्री त्यांच्या पाचीही मुलांना पोटदुखी होऊन उलट्या होऊ लागल्या त्यांना सर्वांना तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी अन्नातून विषबाधा झाल्याचे सांगितले. त्यात दोन मुलांचा मृत्यू झाला.असिफ खान(5) आणि फरीन खान(7) अशी मयत मुलांची नावे आहे. फराना खान(10), आरिफ खान (4), साहिल खान(4) अशी इतर मुलांची नावेत आहेत, या मुलांवर रुग्णालयात उपचार सुरु आहे.मांडवी  पोलिसांनी घटनास्थळी जाऊन जेवणाचे नमुने घेऊन प्रयोगशाळेत पाठवून पंचनामा केला असून पुढील तपास सुरु आहे.   
 

संबंधित माहिती

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

कल्याणमधून श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातून नरेश गणपत म्हस्के यांना तिकीट

'मी जिवंत असेपर्यंत मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देणार नाही', पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य

मुबंई लोकसभेच्या 6 जागांसाठी या नेत्यांमध्ये होईल सामना

Russia-Ukraine War : ओडेसामध्ये रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला, पाच जण ठार

नेहरू-गांधी घराण्याच्या तीन पिढ्यांनी देशासाठी बलिदान दिले; शरद पवारांचे वक्तव्य

पुढील लेख
Show comments