Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मुंबईत मुसळधार पावसाने गोंधळाचे वातावरण,अनेक भागात पाणी साचले

Webdunia
शुक्रवार, 11 ऑक्टोबर 2024 (12:24 IST)
पावसाळा जवळपास संपला आहे. मुंबईत गुरुवारी पावसाने हजेरी लावली असून  हलक्या ते मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली होती. मुसळधार पावसाने अनेक भागात पावसाचे पाणी साचले असून मुंबईत लोअर, परळ, दादर हिंदमाता, सायन, कुर्ला, भागात पाणी साचले होते असून पाण्यात वाहने बुडाली.चालताना नागरिकांची धांदल उडाली. 
 
महाराष्ट्रातील मराठवाड्यात यंदाच्या पावसाळ्यात 64 जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये वीज पडून 38 जणांचा मृत्यू झाला. अधिकाऱ्यांनी गुरुवारी ही माहिती दिली. मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगरमध्ये जालना, बीड, परभणी, लातूर, नांदेड, उस्मानाबाद आणि हिंगोली जिल्ह्यांचा समावेश होतो. 
 
महसूल विभागाच्या म्हणण्यानुसार, 1जून ते 4 ऑक्टोबर दरम्यान सर्वाधिक 12 जणांचा मृत्यू झाला आहे. त्याचबरोबर पावसाशी संबंधित वेगवेगळ्या घटनांमध्ये 16 जण जखमी झाले आहेत.
 
या पावसाळ्यात परभणीत पावसाचा उद्रेक झाला असून सर्वाधिक जनावरे दगावली.अहवालानुसार, सध्या परिसरात 407 लाइटनिंग अरेस्टर बसवण्यात आले आहेत. त्यापैकी 308 बीडमध्ये तर 79 छत्रपती संभाजीनगरमध्ये आहेत. या वर्षी वीज पडून सर्वाधिक मृत्यू परभणीत झाले. 
Edited By - Priya Dixit 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

रावणाच्या मृत्यूचे हे कारण तुम्हाला आश्चर्यचकित करेल

विजयादशमीच्या दिवशी आपट्याची पाने का वाटतात?

प्रत्येक समस्यांचे निराकरण : नवरात्रीत विड्याच्या पानांनी करा हे 5 चमत्कारी उपाय

Fatty Liver Natural Treatment या 5 आयुर्वेदिक औषधी फॅटी लिव्हरसाठी रामबाण उपाय

लव्ह मॅरेज की अरेंज्ड मॅरेज काय योग्य आहे? जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

रतन टाटा यांनी या खेळाडूंना कठीण काळात मदत केली, या 4 मुळे विश्वचषक जिंकला

10 वर्षांनंतर हॉकीचे मंदिर मेजर ध्यानचंद स्टेडियममध्ये हॉकी खेळली जाईल

स्मिता ठाकरे यांची शिंदे सरकारने केली चित्रपट धोरण समितीच्या अध्यक्षपदी निवड

महाराष्ट्र उद्योग भवनाला रतन टाटा यांचं नाव देण्याची राज्य सरकारची घोषणा

उद्योगपती रतन टाटा यांचे मुंबईत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

पुढील लेख
Show comments