Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

ठाण्यात कोविडच्या रुग्णात वाढ 2,195 नवीन प्रकरणे 5 मृत्युमुखी

Webdunia
सोमवार, 22 मार्च 2021 (21:20 IST)
महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यात कोरोनाव्हायरस बाधितांची  2,195 प्रकरणे नोंदवली गेली आहे. तसेच या घटनेत वाढ झाल्यावर कोरोनाबाधितांची  संक्रमित लोकांच्या संख्येत वाढ झाली असून  2,88,444 झाली आहे.
एका अधिकाऱ्याने सोमवारी सांगितले आहे की संसर्गाचे हे नवीन प्रकरण रविवारी सामोरी आले. ते म्हणाले की कोरोना विषाणूमुळे आणखी पाच लोक मृत्युमुखी झाल्यामुळे मृतांची संख्या वाढून   6,382 झाली आहे. ठाण्यात संसर्गामुळे मृत्यूचे प्रमाण 2.23 टक्के आहे. 
 
अधिकाऱ्याने सांगितले की जिल्ह्यात आतापर्यंत 2,66,557 लोक बरे झाले आहे आणि कोरोनाच्या बाधितांचे बरे होण्याचे प्रमाण 92.41 टक्के आहे.
 
एका अधिकाऱ्याने सांगितले की शेजारच्या पालघर जिल्ह्यात कोविड -19 ची आतापर्यंत  47,546 प्रकरणे नोंदवली गेली आहेत आणि व्हायरसमुळे एकूण 1,209 लोक मृत्युमुखी झाले आहेत.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Ram Navami 2025 Recipe घरीच तयार करा आम्रखंड

प्रभू श्रीराम यांच्या जन्माचे ५ खरे पुरावे

बेडरूममधील या 3 चुकांमळे तुमचे वैवाहिक जीवन बिघडेल

कांदा खाल्ल्यानंतर तोंडाला दुर्गंधी येत असेल तर हे 10 सोपे उपाय करून पहा

बटाटे वाफवतांना कुकर काळे पडते? या सोप्या ट्रिक अवलंबवा

सर्व पहा

नवीन

LIVE: दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाचा मोठा निर्णय

तनिषा भिसे मृत्यू नंतर दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाचा मोठा निर्णय,इमर्जन्सी रुग्णांकडून डिपॉझिट घेणार नाही

श्रीलंकेने पंतप्रधान मोदींना 'मित्र विभूषण सन्मान' दिला,हा कोट्यवधी भारतीयांसाठी सन्मान पंतप्रधान म्हणाले

अनिल देशमुख यांच्या पुस्तकावर महाराष्ट्र सरकार बंदी घालू शकते', सुप्रिया सुळें यांचा आरोप

कुणाल कामरा तिसऱ्या समन्सवर पुन्हा मुंबई पोलिसांसमोर हजर नाही

पुढील लेख
Show comments