Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मुसळधार पावसामुळे कोकण रेल्वे मार्गावर लँडस्लाइड, रेल्वे सेवा प्रभावित

Webdunia
सोमवार, 15 जुलै 2024 (11:51 IST)
मुंबई: महाराष्ट्रात मुंबई सोबत कोकण परिसरात मागील 48 तासांपासून पाऊस कोसळत आहे. या दरम्यान रायगढ आणि रत्नागिरी जिल्ह्यांमध्ये रविवारी संध्याकाळी मुसळधार पावसादरम्यान लँडस्लाइडमुळे कोकण रेल्वे मार्गावर रेल्वे सेवा प्रभावित झाली आहे. सांगितले जाते आहे की, हे  लँडस्लाइड संध्याकाळी पाच वाजता विन्हेरे (रायगढ) आणि दीवान खावती (रत्नागिरी) स्टेशन दरम्यान एक सुरंगच्या बाहेर झाले आहे. यामुळे काही रेल्वे रद्द करण्यात आली आहे.तर काही रेल्वेचे मार्ग बदलवण्यात आले आहे. काही रेल्वे रद्द झाल्यामुळे प्रवाश्यांना समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.
 
कोकण रेल्वेच्या प्रवक्ताने सांगितले की, भूस्खलन संध्याकाळी पाच वाजता झाले. सुदैवाने कोणतीही रेल्वे त्या भागातून जात न्हवती. तसेच वेगवगेळ्या स्टेशनवर सूचना देऊन रेल्वे थांबवण्यात आल्या.
 
अधिकारींनी सांगितले की रूळ साफ करण्यासाठी कर्मचारी आणि मशिनी घटनास्थळी पाठवण्यात आले आहे. अधिकारी म्हणाले की जेसीबी घटनास्थळी पोहचले आहे. तसेच पोकलेन मशीन देखील येणार आहे. दोन तीन तासांत परत रेल्वे सेवा सुरु होईल.
 
सिंधुदुर्ग-रत्नागिरीसाठी ‘रेड अलर्ट’ घोषित- 
मान्सून विभागाने रविवारी मुसळधार पावसाची शंका व्यक्त करीत महाराष्ट्राच्या कोल्हापुर, सातारा, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यासाठी ‘रेड अलर्ट’ घोषित केला आहे. मागील 24 तासांमध्ये मराठवाड़ा आणि विदर्भामध्ये मुंबई आणि महाराष्ट्रच्या इतर तटीय क्षेत्रांच्या तुलनेत कमी पाऊस झाला. मान्सून विभागाने रविवारी या क्षेत्रांमध्ये हलका पाऊस होण्याची शक्यता वर्तवली आहे. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Margashirsha Purnima 2024: मार्गशीर्ष पौर्णिमेला लक्ष्मी देवीची कृपा मिळविण्यासाठी कोणते उपाय करावेत?

Annapurna Jayanti 2024: अन्नपूर्णा जयंतीच्या दिवशी स्वयंपाकघरात किती दिवे लावावेत?

वृश्चिक राशीत बुधाचा उदय या राशींसाठी खूप शुभ राहील

बाळासाठी भगवान दत्तात्रेयाच्या नावावरुन सुंदर नावे

दत्त जयंती विशेष रेसिपी : सुंठवडा

सर्व पहा

नवीन

असह्य थंडी : महाराष्ट्र विधानसभेच्या अधिवेशनात 2 मंत्री आणि 4 आमदार थंडीमुळे पडले आजारी

Car Accident In Pune District: महिला प्रशिक्षणार्थी पायलटनेही गमावला जीव, आतापर्यंत 3 जणांचा मृत्यू

आश्चर्यकारक! माणसाने गिळली जिवंत कोंबडी, जीव गुदमरुन मृत्यु

महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यातून पाच वर्षाच्या मुलाचे अपहरण, गुन्हा दाखल

अमित शहांच्या वक्तव्यावर प्रकाश आंबेडकर संतापले, म्हणाले- भाजपची जुनी मानसिकता समोर आली

पुढील लेख
Show comments