rashifal-2026

मनसेचा सवाल, तर मुंबई तिसऱ्या टप्प्यात का?

Webdunia
शनिवार, 5 जून 2021 (16:00 IST)
राज्यात लागू करण्यात आलेले निर्बंध हटवण्यावरून झालेल्या मोठ्या गोंधळानंतर राज्य सरकारने अनलॉकचे आदेश जारी केले आहेत. ५ टप्प्यांमध्ये राज्यात अनलॉक केलं जाणार आहे. या पाच टप्प्यांमध्ये मुंबईचा समावेश तिसऱ्या टप्प्यात करण्यात आला आहे. यावरून मनसेने सवाल उपस्थित केला आहे. तसंच शिवसेना आणि सरकारवर निशाणा साधला आहे.
 
संदीप देशपांडे यांनी ट्विट करत शिवसेनेवर निशाणा साधला आहे. “मुंबई मॉडेलचं कौतुक करणारे तोंडावर आपटले आहेत. जर मुंबई मॉडेल यशस्वी होते तर मुंबई तिसऱ्या टप्प्यात का?” असं ट्विट करत संदीप देशपांडे यांनी सवाल उपस्थित केला आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Weekly Rashifal : साप्ताहिक राशिफल 18 ते 24 जानेवारी 2026

ऑफिसमध्ये जाणाऱ्या महिलांनी हे स्किन केअर रूटीन टिप्स अवलंबवा

"जर तुम्ही कधी भांडलाच नसाल, तर तुम्ही पती-पत्नी नाही..."

हिडन जेम ऑफ महाराष्ट्र – टिपेश्वर वन्यजीव अभयारण्य

उपमन्युकृतं शिवस्तोत्रम्- Upamanyukrutam Shivastotram

सर्व पहा

नवीन

डोनाल्ड ट्रम्प यांनी फ्रान्सचे अध्यक्ष मॅक्रॉन यांना धमकी दिली; फ्रान्सची भूमिका जाणून घ्या

LIVE: संजय राऊत यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली

महापौर निवडणुकीवरून राजकीय संघर्ष, संजय राऊत यांनी भाजपवर नगरसेवकांचे फोन टॅप केल्याचा आरोप केला

वाशिम येथे जिल्हा नियोजन समितीची बैठक झाली; पालकमंत्री भरणे यांच्या अध्यक्षतेखाली अनेक चर्चा

अमरावती जिल्ह्यात जगदंबा भवानी मंदिरात मोठी चोरी, सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह दानपेटी फोडली

पुढील लेख
Show comments