rashifal-2026

ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प उभारुन स्वयंपूर्णतेकडे मुंबई महापालिकेची वाटचाल

Webdunia
शुक्रवार, 2 जुलै 2021 (23:07 IST)
ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प उभारुन स्वयंपूर्णतेकडे मुंबई महापालिकेची होत असलेली वाटचाल ही अभिमानास्पद असल्याचे कौतुकोद्गार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काढले. वरळीतील नेहरू सायन्स सेंटर, बांद्रा भाभा, राजावाडी, कूपर आणि कस्तुरबा या पालिकेच्या पाच रुग्णालयांत ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प उभारण्यात आला आहे. या प्रकल्पाचे लोकार्पण मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुक्रवारी ऑनलाईन पद्धतीने करण्यात आले. 
 
दुसऱ्या लाटेदरम्यान एकही रुग्ण ऑक्सिजन अभावी दगावला नाही, ही असामान्य कामगिरी आहे. तरीही ऑक्सिजनबाबत आत्मनिर्भर होणे गरजेचे असल्याने ही नवीन पाच संयंत्रे सुरू करण्यात आल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प उभारुन स्वयंपूर्णतेकडे मुंबई महापालिकेची होत असलेली वाटचाल ही अभिमानास्पद असल्याचे कौतुकोद्गार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काढले.
 
ऑक्सिजनअभावी १६८ पालिका रुग्णालयातील दीडशे रूग्णांना दुसऱ्या रुग्णालयात हलवण्यात आल्याने मोठा अनर्थ टळला होता. इतकेच नाही तर, दुसऱ्या लाटेदरम्यान एकही रुग्ण ऑक्सिजन अभावी दगावला नाही, ही असामान्य कामगिरी आहे. तरीही ऑक्सिजनबाबत आत्मनिर्भर होणे गरजेचे असल्याने ही नवीन पाच संयंत्रे सुरू करण्यात आल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

दत्तात्रेय सिद्ध इंद्रजाल मंत्र: वश मंत्र साधना, मनाची प्रत्येक इच्छा पूर्ण करण्यासाठी मंत्र पाठ करण्याची पद्धत

श्री दत्तात्रेय वज्र कवचम स्तोत्रम् पठण केल्याने सर्व संकट नाहीसे होतात, कष्टांपासून मु्क्ती मिळते

दररोज 1 चमचा मध खाल्ल्याने हे आजार दूर राहतात, हिवाळ्यात मध खाण्याचे फायदे जाणून घ्या

दहावी उत्तीर्ण तरुणांसाठी 25,000हून अधिक एसएससी कॉन्स्टेबल भरती 2025

स्किनकेअर खरेदी करताना, हे आवश्यक घटक नक्की तपासा

सर्व पहा

नवीन

ड्रग्ज तस्करीच्या आरोपाखाली अमेरिकेने आणखी एका बोटीला लक्ष्य केले, 87 जणांचा मृत्यू

घटस्फोट देण्यास नकार दिल्याने पत्नीने भावाच्या आणि त्याच्या मित्रांच्या मदतीने पतीची केली हत्या; चार जणांना अटक

IND vs SA ODI: शनिवारच्या निर्णायक सामन्यासाठी भारत आणि दक्षिण आफ्रिका संघ विशाखापट्टणममध्ये दाखल

IIM इंदूर येथे प्लेसमेंटच्या नावाखाली मुलींशी गैरवर्तन

LIVE: नगरपंचायत निवडणुकीत १७ ईव्हीएमचे सील तोडून पुन्हा मतदान झाल्याचा आरोप हर्षवर्धन सपकाळ यांनी केला

पुढील लेख
Show comments