Dharma Sangrah

चक्रीवादळ निसर्ग: मुंबईचा धोका टळला

Webdunia
बुधवार, 3 जून 2020 (21:42 IST)
निसर्ग चक्रीवादळ आज मुंबईत दाखल होणार होतं परंतू त्यापूर्वीच वादळानं दिशा बदलली. आता चक्रीवादळ पनवेल, कर्जत खोपोली, नाशिक या मार्गे पुढे जाणार आहे.
 
अरबी समुद्रात कमी दाबाच्या पट्ट्यामुळे निर्माण झालेल्या निसर्ग चक्रीवादळामुळे महाराष्ट्रासमोर नवं संकट उभं राहिलं होतं. दुपारी १:३० वाजता चक्रीवादळानं कोकण किनारपट्टीवरून जमिनीवर पाऊल ठेवलं होतं. त्यानंतर अलिबाग मार्गे हे वादळ मुंबईत दाखल होणार होतं. 
 
सध्याची परिस्थिती बघता मुंबईतील हवाई वाहतूक पूर्ववत करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 
 
परंतू दुखद बातमी म्हणजे निसर्ग चक्रीवादळामुळे रायगडमध्ये एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. अलिबागमधील उमटे गावात ५८ वर्षीय व्यक्तीचा विजेचा खांब डोक्यात पडून मृत्यू झाला असल्याची माहिती देण्यात आली आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

May Horoscope 2026 मासिक राशिभविष्य मे २०२६: कोणाला मिळणार आर्थिक बळ आणि कोणाच्या अडचणी वाढणार? वाचा सविस्तर

Mars Transit Alert मंगळ गोचर: दोन वर्षांनंतर मेष राशीत प्रवेश, जगाची वाटचाल आणि दिशा बदलू शकते

पुरुष सुडौल महिलांकडे का ओढले जातात? जाणून घ्या त्यामागची ५ मोठी कारणे!

Naming ceremony wishes for baby girl लाडक्या मुलीसाठी बारशाच्या शुभेच्छा

AC विसरा! या स्वस्त जुगाडमुळे घर होईल हिल स्टेशन सारखं थंड; विजेचं बिलही येईल शून्य!

सर्व पहा

नवीन

SRH vs KKR : आयपीएल २०२६ हंगामातील ४५ वा साखळी सामना सनरायझर्स हैदराबाद आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात

CSK vs MI: मुंबई इंडियन्सचा या हंगामातील ७वा पराभव, चेन्नईने घरच्या मैदानावर दणदणीत विजय नोंदवला

World Press Freedom Day: जागतिक पत्रकार स्वातंत्र्य दिन 2026:हा केवळ पत्रकारितेचा नव्हे, तर तुमच्या 'आवाजा'चा उत्सव आहे!

नागपूरमध्ये आई आणि मुलीची गळफास घेऊन आत्महत्या

मालेगाव-सटाणा रस्त्याच्या चौपदरीकरणाची मागणी, मंत्री दादा भुसे यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली

पुढील लेख
Show comments