Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Mumbai : मुंबईतील प्रसिद्ध पंचतारांकित हॉटेल उडवून देण्याची धमकी, 5 कोटींची खंडणीही मागितली

Webdunia
मंगळवार, 23 ऑगस्ट 2022 (12:36 IST)
महाराष्ट्र आणि देशाची आर्थिक राजधानी मुंबईतून एक मोठी बातमी येत आहे, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबईतील उत्कृष्ट पंचतारांकित ललित हॉटेल उडवून देण्याची धमकी  देण्यात आली आहे. पोलिसांत दाखल केलेल्या तक्रारीनुसार हॉटेल मालकाकडून 5 कोटी रुपयांची खंडणीही मागितली आहे. पैसे न दिल्यास हॉटेलमध्ये 4 ठिकाणी बॉम्ब ठेवण्याची धमकी देण्यात आली आहे, असेही सांगण्यात आले आहे. 
<

A bomb threat call was received at a prominent hotel in Mumbai. An unidentified person called the hotel and said that bombs have been kept at four places in the hotel and demanded Rs 5 crore to defuse them. Case registered at Sahar PS u/s 336, 507 of IPC: Mumbai Police

— ANI (@ANI) August 23, 2022 >
घटनेनुसार, सोमवारी पंचतारांकित ललित हॉटेलला एक निनावी फोन आला ज्यामध्ये इमारतीमध्ये अनेक स्फोट होऊ नयेत म्हणून 5 कोटीरुपयांची खंडणी मागितली गेली .
 
एवढेच नाही तर या अज्ञात फोनकर्त्याने ललित हॉटेलमध्ये चार ठिकाणी बॉम्ब ठेवल्याचा दावा केला असून हॉटेल व्यवस्थापनाने .त्यांना पाच कोटी रुपयांची खंडणी देण्यास नकार दिल्यास ते उडवून दिले जातील आणि हॉटेल उडवून दिले  जाईल, अशी धमकीही दिली मात्र, सुरक्षा तपासणी दरम्यान हॉटेलमध्ये कुठेही बॉम्ब आढळला आढळला नसल्याने ही अफवाअसल्याचे निष्पन्न झाले. सध्या मुंबई पोलिसांनी गुन्हा दाखल  केला असून पुढील तपास सुरू आहे. 
 

संबंधित माहिती

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

कल्याणमधून श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातून नरेश गणपत म्हस्के यांना तिकीट

'मी जिवंत असेपर्यंत मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देणार नाही', पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य

मुबंई लोकसभेच्या 6 जागांसाठी या नेत्यांमध्ये होईल सामना

Russia-Ukraine War : ओडेसामध्ये रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला, पाच जण ठार

नेहरू-गांधी घराण्याच्या तीन पिढ्यांनी देशासाठी बलिदान दिले; शरद पवारांचे वक्तव्य

पुढील लेख
Show comments