Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

बेकायदेशीर पथ फेरीवाल्यांवर तोडगा काढण्याची गरज-मुंबई उच्च न्यायालय

Webdunia
मंगळवार, 30 जुलै 2024 (17:53 IST)
मुंबईत अनधिकृत पथ फेरीवाले आणि विक्रेत्यांमुळे नागरिकांना चालण्यासाठी मार्ग काढावा लागत असून जनतेला त्रास होत आहे. ही समस्या फार मोठी आहे. या वर काही तोडगा काढण्याची गरज असल्याचे मुंबई उच्च न्यायालयाने सांगितले आहे. या पथफेरीवाल्यांमुळे नागरिकांना त्रास होऊ नये याची काळजी घेतली पाहिजे. 
पथ फेरीवाल्यांमुळे इतर दुकानाचा मालकांना त्रास होऊ नये, जनतेला त्रास होऊ नये. या साठी कायदेशीर आणि वैध परवाने असणाऱ्या फेरीवाल्यांना कोणती अडचण नसावी. 

उच्च न्यायालयाने शहरातील बेकायदा आणि अनधिकृत फेरीवाल्यांची समस्यांची दखल स्वतःहून घेतली होती. 
न्यायालयाने सांगितले की, ज्या फेरीवाल्यांकडे परवाना आहे त्यांना पूर्ण सुरक्षा दिली पाहिजे. 
बीएमसीने आपल्या प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे की, आवश्यक परवानगी घेतल्याशिवाय कोणत्याही फेरीवाल्याने दुकानी मांडू नये. या साठी सर्व वार्डांची दररोज तपासणी केली जाते. काही ठिकाणी फेरीवाल्यांसाठी जागा निश्चित करण्यात आली आहे. 
Edited By- Priya Dixit 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Gajanan Maharaj Prakatdin 2025 गजानन महाराज यांच्याबद्दल संपूर्ण माहिती

श्री गजानन महाराज बावन्नी

Mandir Vastu : या वस्तू देवघरात ठेवल्याने भांडण होतात

छत्रपती शिवाजी महाराजांनी ८ वेळा लग्न का केले? त्यांच्या पत्नींशी संबंधित या गोष्टी तुम्हाला माहिती आहेत का?

बेरी स्वच्छ करण्यासाठी या सोप्या ट्रिक अवलंबवा

सर्व पहा

नवीन

रशियाने आणखी एका अमेरिकन व्यक्तीला ताब्यात घेतले ड्रग्जची तस्करी करण्याचा आरोप

LIVE: महायुती स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका एकत्र लढणार

मुंबईत सायबर गुन्हेगारांनी 39 वर्षीय व्यक्तीच्या बँक खात्यातून 1.55 लाख रुपये काढले

नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर चेंगराचेंगरी मुद्द्यावर देवेंद्र फडणवीस यांनी प्रशासनाला आवाहन केले

मुंबईत कौटुंबिक वादातून वडिलांनी केली 4 वर्षाच्या मुलीची निर्घृण हत्या

पुढील लेख
Show comments