rashifal-2026

उद्धव ठाकरेंनी भाजपला बुडणारे जहाज म्हणत शिवसैनिकांना दिला संदेश

Webdunia
शनिवार, 17 मे 2025 (19:48 IST)
Maharashtra News: उद्धव ठाकरे यांनी भाजपला बुडणारे जहाज म्हटले. ठाकरे म्हणाले की, ओव्हरलोडिंगमुळे भाजप लवकरच बुडू शकते.
ALSO READ: 'पाकिस्तान मानवतेसाठी धोका बनला आहे',असदुद्दीन ओवैसी पुन्हा एकदा शत्रू देशावर टीका केली
मिळालेल्या माहितीनुसार माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना युबीटी प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी शनिवारी भाजपवर जोरदार हल्ला चढवला. त्यांनी भाजपचे वर्णन बुडणारे जहाज असे केले. ठाकरे म्हणाले की, ओव्हरलोडिंगमुळे भाजप लवकरच बुडू शकते. काश्मीरच्या मुद्द्यावर उद्धव म्हणाले की, उद्या भाजप भारतात नसेल पण काश्मीर नेहमीच भारताचा भाग राहील.
ALSO READ: अफगाणिस्तानला जोरदार भूकंपाचा धक्का
ऑक्टोबर महिन्यात होणाऱ्या संभाव्य नागरी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर, दादर येथील शिवसेना भवनात यूबीटी खासदार, आमदार, जिल्हाप्रमुख आणि प्रमुख नेत्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी उद्धव यांनी उपस्थित नेते आणि अधिकाऱ्यांना प्रोत्साहन देताना सांगितले की, सत्ता येते आणि जाते. म्हणून, सत्तेत आल्यानंतर आपण दबून जाऊ नये. त्याचप्रमाणे, सत्ता गेल्यानंतर दुःखी होऊ नये. त्याऐवजी, पुन्हा सत्ता मिळवण्यासाठी कठोर परिश्रम करत राहिले पाहिजे.
 
पक्ष सोडून जाणाऱ्या नेत्यांच्या माध्यमातून उद्धव ठाकरे यांनी भाजपवर निशाणा साधला आणि म्हणाले की, ज्यांना आपण इतके काही दिले तेही पक्ष सोडून जात आहे. पण त्यांनी पक्ष सोडल्याने UBT वर कोणताही परिणाम होणार नाही. म्हणून, ज्यांना जायचे आहे त्यांना जाऊ द्या. कामगार आमच्यासोबत आहत. जाणाऱ्या लोकांच्या गर्दीने भारावलेला भाजप लवकरच बुडेल. असे ठाकरे म्हणाले. 
 
Edited By- Dhanashri Naik 
ALSO READ: ठाणे : पावसाळ्यापूर्वी होर्डिंग्ज हटवण्याचे आणि नाले साफ करण्याचे उपमुख्यमंत्र्यांनी दिले आदेश

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Weekly Rashifal : साप्ताहिक राशिफल 18 ते 24 जानेवारी 2026

ऑफिसमध्ये जाणाऱ्या महिलांनी हे स्किन केअर रूटीन टिप्स अवलंबवा

"जर तुम्ही कधी भांडलाच नसाल, तर तुम्ही पती-पत्नी नाही..."

हिडन जेम ऑफ महाराष्ट्र – टिपेश्वर वन्यजीव अभयारण्य

उपमन्युकृतं शिवस्तोत्रम्- Upamanyukrutam Shivastotram

सर्व पहा

नवीन

मथुरा येथील यमुना एक्सप्रेसवेवर चालत्या बसमध्ये भीषण लागल्याने गोंधळ

परदेशातील स्थानिक कंपन्यांसोबत सामंजस्य करार का? मुख्यमंत्री फडणवीस यांच्या दावोस भेटीवर विरोधकांनी प्रश्न उपस्थित केले

India vs New Zealand नागपूरमध्ये टीम इंडियाचा दबदबा, न्यूझीलंडचा ४८ धावांनी पराभव

कल्याण-डोंबिवली, ठाणे आणि उल्हासनगरमध्ये महायुतीचे महापौर; फडणवीस परतल्यानंतर अंतिम निर्णय

नागपूर : एकतर्फी प्रेमातून तरुणीची हत्या

पुढील लेख
Show comments