Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

दुर्देवी ! 3 तृतीयपंथींचा नदीपात्रात बुडून मृत्यू,मृतदेहांचा शोध सुरु

Webdunia
गुरूवार, 7 ऑक्टोबर 2021 (19:40 IST)
गुरुवार पासून नवरात्रोत्सवाला सुरुवात झाली आहे.घटस्थापनेचा निमित्ताने दुर्गापूजा करण्यासाठी सहा तृतीयपंथी अंघोळीसाठी नदीत गेले असताना. त्यापैकी तीन तृतीयपंथींचा बुडून मृत्यू झाला.ही दुर्देवी घटना पारोळ खराटतारा येथे तानसा नदीची आहे.येथे खानिवडे येथे टोलनाका असल्याने तृतीय पंथांचा वावर असतो. त्यामुळे नदीत अंघोळ करण्यासाठी सहा तृतीयपंथी गेले त्यापैकी तिघांना पाण्याचा अंदाज न आल्यामुळे ते खोल पाण्यात गेले आणि बुडून त्यांचा दुर्देवी अंत झाला. त्यांच्या साथीदारांनी ही माहिती विरार पोलिसांना दिली.विरार-वसई शहरातील महापालिकेच्या अग्निशमन दलांच्या जवानांनी त्यांचे मृतदेह शोधण्यासाठी नदीत शोधमोहीम सुरु केली आहे.तानसा नदीत त्यांच्या मृतदेहांचा शोध बोटीद्वारे घेतला जात आहे. अरिका(40), सुनीता(27), प्राची( 23)असे या मयत झालेल्या तृतीयपंथींची नावे आहे.ही दुर्देवी घटना गुरुवारी दुपारच्या वेळीस घडली आहे. 
 

संबंधित माहिती

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

कल्याणमधून श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातून नरेश गणपत म्हस्के यांना तिकीट

'मी जिवंत असेपर्यंत मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देणार नाही', पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य

मुबंई लोकसभेच्या 6 जागांसाठी या नेत्यांमध्ये होईल सामना

Russia-Ukraine War : ओडेसामध्ये रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला, पाच जण ठार

नेहरू-गांधी घराण्याच्या तीन पिढ्यांनी देशासाठी बलिदान दिले; शरद पवारांचे वक्तव्य

पुढील लेख
Show comments