Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

'मन की बात'मधून ईको फ्रेन्डली गणेशोत्सवाचं आवाहन

Webdunia
सोमवार, 29 ऑगस्ट 2016 (15:15 IST)
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मन की बातमधून जनतेला ईको फ्रेन्डली गणेशोत्सवाचं आवाहन केलं आहे. मोदींनी मन की बातच्या माध्यमातून देशातील जनतेशी संवाद साधत अनेक मुद्द्यांवर चर्चा केली. मन की बातच्या माध्यमातून महाराष्ट्रातील चार संस्थांचा गौरव केला आहे. यात अकोल्याची निसर्गकट्टा, कोल्हापूरातील निसर्गमित्र आणि विज्ञानप्रबोधिनी या संस्थांसोबत,गिरगावच्या राजाचाही समावेश आहे. मेजर ध्यानचंद यांचा जन्मदिवस राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून साजरा केला जातो. या दिवसाचं औचित्य साधून केलेल्या मोदींनीमन मन की बातमध्ये त्यांच्या कार्याची आठवण करुन दिली.तसंच मुली आज कशातही कमी नाहीत. रिओ ऑलिम्पिकमध्ये भारताला जी पदकं मिळाली ती मुलींनी मिळवून दिली आहेत. शिवाय ललिता बाबरने अंतिम फेरी गाठून इतिहास रचला आहे आणि दीपा कर्माकरची कामगिरीही भारावून टाकणारी होती असं मोदी म्हणाले.
सर्व पहा

नक्की वाचा

IND vs BAN: T20 विश्वचषकाच्या पुढील सामन्यात टीम इंडियाचा सामना बांगलादेशशी होणार

भीषण अपघात : झाडाला धडकली बस, 40 जण गंभीर जखमी तर दोन जणांची प्रकृती अस्थिर

उद्धव ठाकरे आणि शरद पवारांमध्ये सीट शेयरिंग वरून बिगडू शकते गोष्ट

'लोकसभा मध्ये कमी सीट वर लढलो, पण विधानसभेमध्ये...', शरद पवारांनी शिवसेना युबीटी आणि काँग्रेसला दिला मोठा संकेत

जागतिक पर्जन्यवन दिन

पुढील लेख
Show comments