Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

त्रिपुरातील पुरात आतापर्यंत 31 जणांचा मृत्यू, केंद्रीय पथक आज पोहोचणार

Webdunia
बुधवार, 28 ऑगस्ट 2024 (09:49 IST)
आगरतळा : त्रिपुरामध्ये पुरामुळे आणखी पाच जणांचा मृत्यू झाला असून मृतांची संख्या आता 31 वर पोहोचली आहे. एका अधिकाऱ्याने मंगळवारी ही माहिती दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार मुख्यमंत्री माणिक साहा म्हणाले की, गृह मंत्रालयाचे सहसचिव बीसी जोशी यांच्या नेतृत्वाखालील एक आंतर-मंत्रालयीन पथक बुधवारी पुरामुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेण्यासाठी राज्यात पोहोचेल.
 
तसेच महसूल विभागाचे सचिव बिर्जेश पांडे यांनी सांगितले की, 72,000 लोक अजूनही 492 मदत छावण्यांमध्ये राहत आहे. कारण त्यांची घरे पुरात वाहून गेली आहेत. तर "19 ते 23 ऑगस्ट दरम्यान आलेल्या पुरात एकूण 31 लोकांचा मृत्यू झाला, तर दोन जण बेपत्ता आहे. त्यानंतर मुख्यमंत्री साहा यांनी पूरस्थितीचा आढावा घेण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेतली.

Edited By- Dhanashri Naik 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

साप्ताहिक राशीफल 16 सप्टेंबर ते 22 सप्टेंबर 2024

14 सप्टेंबरपासून बुध नक्षत्र परिवर्तन, 3 राशींसाठी हा आठवडा चांगला राहणार

18 सप्टेंबरला शुक्र गोचरमुळे मालव्य योग, 3 राशींना मिळेल छप्‍पर फाड धन

जिवंत व्यक्ती स्वतःच श्राद्ध करू शकते का? माणसाने जिवंत असताना त्याचे श्राद्ध कधी करावे?

अनंत चतुर्दशी 2024: गणेश विसर्जनाची वेळ आणि योग्य पद्धत

पुढील लेख
Show comments